अवैध धंदे बंद करून सावंतवाडीची अस्मिता जपा
सर्वच पक्षांनी एकत्र येण्याची गरजमाजी नगराध्यक्ष संजू परब यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडीची अस्मिता जपण्यासाठी सावंतवाडीतील अवैद्य धंदे बंद झाले पाहिजेत. अन्यथा सावंतवाडीच्या अस्मितेला एक प्रकारे कलंक लागू शकतो. त्यामुळे शहरातील अवैद्य धंदे बंद करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. असे आवाहन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी…
