शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी भरपाई; ‘आता सरकारला धडा शिकवू…
“२२० रुपयांत शेतकऱ्यांचा अपमान; ‘वर्षावर धडक देऊन न्याय मिळवू:जामसंडे येथील आंबा बागायतदारांच्या एल्गार मेळाव्यात राजू शेट्टी गरजले ! ⚡देवगड ता.१२-:राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्ग असो की कुंभमेळा, त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्याचे ठरविले आहे. मात्र कोकणातील आंबा व काजू बागायतदारांना ५० कोटींची मदत देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. यंदा आंब्याच्या नुकसानीपोटी या सरकारने प्रति झाड २२०…
