कोकणच्या निसर्गाशी एकरूप झालेल्या कवितेच प्रतिबिंब “बकुळीची फुले” काव्यसंग्रहात ..
⚡सावंतवाडी ता.३०- : कविता लिहिणं ही वाटतं तेवढी सोप्पी गोष्ट नाही. शब्दांना आपल्या मुठीत पकडण्याचं काम कवी करतो. सुंदरवाडी, दक्षिण कोकणच्या निसर्गाशी कविता एकरूप झालेली असून त्याच प्रतिबिंब ‘बकुळीची फुले’ या काव्यसंग्रहात दिसून येते. आजच्या छंदमुक्त कवितेच्या वातावरणात वृत्तबद्ध काव्य लिहिणाऱ्या कवी दीपक पटेकर यांचा गौरव करायला हवा, असे गौरवोद्गार माजी प्राचार्य एच. व्ही. देशपांडे…
