Headlines

धर्माधर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांना जागा दाखवा…

दीपक केसरकर ; नरेंद्र मोदी हे सर्व धर्माचे प्रतिक… ⚡सावंतवाडी ता.२७-: प्रत्येकाची प्रगती झाली पाहीजे यासाठी कोण कुठल्या धर्माचा हे न पाहता विकासाला बळ द्या. आज अनेकजण गैरसमज पसरवित आहे मात्र भारतात सर्व धर्माचे प्रतिक नरेंद्र मोदी आहे. त्यामुळे आपल्या प्रगतीसाठी प्रत्येकाने मोदींना साथ देतांना आपले उमेदवार नारायण राणे यांना मतदान करुन लोकसभेवर पाठवा. असे…

Read More

केंद्रातील ब्रह्मराक्षसाचे सरकार उलथवून टाका…

विनायक राऊत यांचे आवाहन ः वागदे येथे मविआची सभा. कणकवली ः लोकसभा निवडणूक ही संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी महत्वाची आहे. केंद्रातील ब्रह्मराक्षसाचे सरकार पुन्हा आल्यास देशवासीयांचे आयुष्य उद्धवस्त होणार आहे. त्यामुळे ब्रह्मराक्षसाचे सरकार देशवासीयांनी उलथवून टाकून इंडिया आघाडीचे सरकार निवडून आणावे. नारायण राणे यांनी गेल्या 35 वर्षांत अनेक मंत्रिपदे भुषवूनही स्वतः चे भले करून जिल्ह्याला…

Read More

उदयनराजे भोसले यांच्या विरोधात प्रचार का करताय…?

आमदार नीतेश राणेंचा संजय राऊतांना सवाल.. ⚡कणकवली ता.२७-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात प्रचार सभा आहे. या सभेवर बोलताना संजय राऊत यांनी कोल्हापूरच्या गादीचा, छत्रपतींच्या घराण्याविरोधात प्रचार करणे म्हणजे महाराजांच्या गादीचा अपमान करण्यासारखे सांगत मोदींच्या सभेवर टीका केली.जर कोल्हापूरला हा नियम लावत असाल तर साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्या विरोधात प्रचार का करताय? स्वतःचे ठेवायचे झाकून…

Read More

आमदार नीतेश राणेंनी केली मॅक्सी पिंटोच्या तब्येतीची विचारपूस…

⚡कणकवली ता.२७-: घोणसरी गावाचे सरपंच मॅक्सी पिंटो हे आजाराने त्रस्त आहेत. आमदार नीतेश राणे यांनी घोणसरी येथे पिंटो यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मॅक्सी पिंटो यांच्या कुटुंबीयांना राणेंनी धीरही दिला. यावेळी माजी सभापती मनोज रावराणे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष कानडे उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आमदार नीतेश राणे आपल्या मतदारसंघात प्रत्येक…

Read More

कलमठ येथे नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡कणकवली ता.२७-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या कलमठ विभागातील प्रचाराचा शुभारंभ श्री देव काशीकलेश्‍वर मंदिरात करण्यात आला. कलमठ विभागातून नारायण राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार महायुतीतील घटक पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. यावेळी भाजप युवा मोर्चाचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री, भाजपाचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,…

Read More

राणे यांच्यासारख्या दुरदृष्टी असलेल्या नेत्याला मोठं मताधिक्य मिळवून देऊ…

राजन पोकळे:राणे-केसरकर एकत्र आल्यान कोकणचं भवितव्य उज्वल… ⚡सावंतवाडी ता.२७-: विधानसभा मतदारसंघातून नारायण राणे यांच्यासारख्या दुरदृष्टी असलेल्या नेत्याला मोठं मताधिक्य मिळवून देऊ, राणे-केसरकर एकत्र आल्यान कोकणचं भवितव्य उज्वल आहे, असा विश्वास माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी व्यक्त केला

Read More

दिवसरात्र एक करत नारायण राणेंना लिड देऊ…

मोहिनी मडगावकर: राणेंच्या मागे महिला शक्ती मोठ्या प्रमाणात.. ⚡सावंतवाडी ता.२७-: महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यामागे महिला शक्ती मोठ्या प्रमाणात मागे असून दिवसरात्र एक करत त्यांना लिड देऊ असा विश्वास मोहिनी मडगावकर यांनी व्यक्त केला.

Read More

नारायण राणेंच्या विजयासाठी कार्यकर्ता पेटून उठला…

विशाल परब : कार्यकर्त्यांमधील मतभेद दूर.. ⚡सावंतवाडी ता.२७-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 400 पारच्या नाऱ्याला कोकणातून सुरूवात होणार असून सर्व कार्यकर्ते राणेंच्या विजयासाठी पेटून उठले आहेत. त्यामुळे राणे 85 ते 90 टक्के मतदान घेऊन मोठ्या मताधिक्याने विजय होतील असा विश्वास भाजप युवा नेते विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान महायुतीतील कोणत्याही कार्यकर्त्यामध्ये आता…

Read More

नारायण राणे यांना सावंतवाडी मतदारसंघातून मोठं मताधिक्य मिळवून देऊ…

राजन तेली: प्रभाग क्रमांक पाच मध्ये सुधीर आडीवरेकर यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी शहरासह मतदारसंघातून नारायण राणे यांच्या मागे मोठं मताधिक्य मिळवून देऊ असा विश्वास माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केला. दरम्यान शहारत प्रभाग क्रमांक पाचमध्ये माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांच्या पुढाकारातून महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या…

Read More

केसरकर विकास करायला कमी पडल्यानेच त्यांना आता राणेंची पाय धरणाची वेळ आली…

प्रवीण भोसलेंची टीका: भाजप खोट्या आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल करण्याचं काम करते.. ⚡सावंतवाडी ता.२७-: मंत्री दीपक केसरकर यांनी पंधरा वर्षे मतदारसंघात विकास करायला कमी पडले त्यामुळे त्यांना आता नारायण राणेंचे पाय धरण्याची वेळ आली, अशी टीका माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केली. दरम्यान भाजप सरकार ही खोटी आश्वासन व फसव्या योजना राबवून जनतेची दिशाभूल करत…

Read More
You cannot copy content of this page