स्थानिकांच्या विरोधात जाऊन कोणतेही प्रकल्प, विकास करण्यात अर्थ नाही…
मंत्री दिपक केसरकर:राजकीय पोळी भाजून घेण्याची विनायक राऊत व सहकाऱ्यांची पूर्वीपासूनची सवय.. ⚡सावंतवाडी ता.१६-: स्थानिक लोकांचा पाठिंबा असेल तरच मायनिंगसारखे प्रकल्प राबवायचे असतात. स्थानिकांच्या विरोधात जाऊन कोणतेही प्रकल्प, विकास करण्यात अर्थ नाही. आजगावला आमच्या जमिनी या पुर्वीपासून आहे. या जमिनींवर कुठलाही मायनिंग प्रोजेक्ट नाही. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं, नाहक बदनामी करायची ही माजी खासदार…
