केसरकरांनी खोटं बोलण्याचे विद्यापीठ सुरु करावे…
राजन तेली : वरिष्ठांनी आदेश दिला तर निवडणूक लढवून केसरकारांना धूळ चारणार.. ⚡सावंतवाडी ता.२१-: मंत्री दिपक केसरकर निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या घोषणांचा पाऊस करतात, परंतु १५ वर्षात प्रत्यक्षात काय केल नाही , त्यामुळे केसरकरांनी आता एक खोटं बोलण्याचे विद्यापीठ उघडावे व त्याचे कुलगुरू हे केसरकरचं व्हावे, अश्या प्रकारची मागणी येथे दोन दिवसात मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री…
