गांधीनगर खलांतर येथील ग्रामस्थांची गैरसोय दूर…

माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत यांचा पुढाकार:कॉजवेवर साठलेले मातीचे ढीग केले जेसीबीच्या सहाय्याने बाजूला.. कणकवली : तालुक्यात गांधीनगर खलांतर येथे सोमवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला होता. यामध्ये मोठया प्रमाणात नुकसान देखील झाले. येथील गावातील घरांच्या अंगणात तसेच मागील पडवीतील चिखल व मातीचे पाणी येवून गाळ साठला होता. तसेच गांधीनगर सुतारवाडी, वरचीवाडी,…

Read More

भोसले नॉलेज सिटी येथे ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’ उत्साहात…

⚡सावंतवाडीत ता.२५-: येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी व सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’ आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक फार्मासिस्ट डे दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश हा समाजाला फार्मासिस्टच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची जाणीव करुन देणे हा आहे. कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत…

Read More

मालवणात महिलेवर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न…!

मालवण (प्रतिनिधी) मालवण शहारात बसस्थानक समोर एका लॅब मध्ये कामाला असलेल्या एका महिलेला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न एका अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आला. हि घटना आज दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी स्थानिक नागरिकांनी धाव घेत आग विझवून गंभीर भाजलेल्या या महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी मालवण…

Read More

खो-खो स्पर्धेत वेतोरे हायस्कूलचे यश…

⚡वेंगुर्ला ता.२५-: वेंगुर्ला तालुकास्तरीय घेण्यात आलेल्या वेंगुर्ला तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेत श्री देवी सातेरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अंतिम सामन्यात विजय संपादन करून तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. या दोन्ही संघांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक रविकांत कदम, ओंकार गिरप, के.डी.खरबडे, मुख्याध्यापक संजय परब यांचे मार्गदर्शन लाभले. सर्वांचे संस्थेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.फोटोओळी…

Read More

आडेली येथे एकपात्री अभिनय स्पर्धा…!

⚡वेंगुर्ला ता.२५-: श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था ‘गराजलो रे गराजलो‘ आयोजित नवोदित होतकरू कलाकार घडावा या उदात्त हेतूने सोमवार दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता आडेली येथे एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.खुल्या गटामध्ये ही स्पर्धा होणार असून सुमारे ४ ते ७ मिनिटांत सामाजिक विषयावर सादरीकरण करावयाचे आहे. या स्पर्धेचा निकाल ताबडतोब जाहीर…

Read More

अंगणवाडी ताई आणि सेविका निबंध लेखन स्पर्धेत संस्कृती वारंग प्रथम…!

⚡वेंगुर्ला ता.२५-: वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्यावतीने आणि कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली यांच्या सहकार्याने ‘बाल संस्कारः काळाची गरज‘ यावर घेण्यात आलेल्या खुल्या निबंध लेखन स्पर्धेत घावनळे येथील संस्कृती वारंग यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.बाल मानसशास्त्र जपत लहानग्यांना आपलेसे करत संस्काराची शिदोरी आणि अक्षर ओळख देत प्रसंगी शासनाच्या विविध योजना राबविण्याचे कार्य अविरतपणे अंगणवाडी ताई…

Read More

ग्रामपंचायत मध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यरत करा…

मनसेची मागणी:लवकरच कार्यवाही करण्यात येईल,गटविकास अधिकाऱ्यांचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.२५-: तालुक्यामध्ये ग्रामपंचायत मध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यरत करण्यात यावी अशी मागणी आज मनसेच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्याकडे केली लवकरच संदर्भात कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन यावेळी गटविकास अधिकारी श्री नाईक यांनी दिले. तर ग्रामपंचायत मध्ये नागरिकांची सनद लावणे वंदन करत करा त्याचप्रमाणे इमारत…

Read More

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त किशोर कदम यांचा कलमठ ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार…

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षण पुरस्कार ओसरगाव शाळा क्रमांक १ चे शिक्षक किशोर देवू कदम यांना प्राप्त झाला. आज कलमठ ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. किशोर कदम सर हे गावाच्या प्रत्येक सामाजिक कामात सहकार्य असते,उत्तम वक्ते, लेखक असून उपक्रमशील शिक्षक म्हणून कदम सर परिचित आहेत. यावर्षीचा सिंधुदूर्ग जिल्हापरिषदेचा आदर्श शिक्षक…

Read More

आरोंदा येथे बोट हाऊस सुरू करू असे सांगून चार वेळा पाहणी करून केसरकरांनी जनतेला फसवलं…

रुपेश राऊळ: निवडणुका आल्या की केसरकर वेगवेगळे उद्योगपती मतदारसंघात आणतात.. ⚡सावंतवाडी ता.२५-: केसरकर यांनी अरोंदा येथे बोट हाऊस सुरू करू असे सांगून तब्बल चार वेळा पाहणी केली त्यासाठी खर्च केला तेवढा देखील त्यांनी निधी सुद्धा प्रकल्प त्या ठिकाणी त्यांनी उभारला नाही यावरून केवळ निवडणुका आल्या की लोकांची दिशाभूल करायची आणि त्यानंतर त्यावर पाठ फिरवायची असे…

Read More

प्रश्नमंजूषा स्पर्धेत दिशा गांवकर-रक्षिता रेडकर आणि दुर्वा गांवकर-रिशिता बोवलेकर प्रथम…!

⚡वेंगुर्ला ता.२५-: स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा‘ हा स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त २४ सप्टेंबर रोजी नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात दोन गटात घेण्यात आलेल्या ‘स्वच्छता प्रश्नमंजूषा‘ स्पर्धेत दिशा गावकर व रक्षिता रेडकर तसेच दुर्वा गांवकर व रिशिता बोवलेकर या जोडीने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्याधिकारी परितोष कंकाळ, जिल्हा नियोजन…

Read More
You cannot copy content of this page