विकासाचा थांगपत्ता नसल्याने वैभव नाईकांवर गल्लोगल्ली फिरण्याची वेळ…
भाजपचे शक्ती केंद्रप्रमुख केदार झाड यांचे प्रत्युत्तर:आमदार नाईक यांचे राजकारण फक्त भावनेवर अवलंबून.. मालवण ( प्रतिनिधी ) दहा वर्षे मालवण कुडाळ या मतदारसंघाचा आमदार राहिलेल्या माणसाने विकासाच्या मुद्यावर निवडणुकीला सामोरे जाणे आवश्यक होते. मात्र गेल्या दहा वर्षांत आमदार वैभव नाईक हे या मतदारसंघात विकासाचा कोणताही प्रकल्प आणू शकले नाहीत. पर्यटन आणि रोजगाराचा एकही प्रश्न ते…
