शाळेच्या प्रगतीसाठी वरिष्ठस्तरावरून प्रयत्न…
मनिष दळवी:श्री देव रवळनाथ विद्यामंदिर शाळा नं.१ चा वर्धापनदिन सोहळा थाटात साजरा.. ⚡वेंगुर्ला ता.०६-: ग्रामीण भागातील शाळा या शिक्षणाचा पाया असतो. त्यामुळे अशा शाळांमधून शिक्षण घेतलेली मुले पुढे संस्कारक्षम बनतात. मातोंड येथील नं .१ शाळेला आज १२० वर्षे पूर्ण झाली. या शाळेने हजारो विद्यार्थी घडवले आहेत. या शाळेच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी मदत करण्यास मी तयार आहे….
