भाजप-शिवसेना एकत्र राहावी हीच माझी भूमिका…
दीपक केसरकर:विनाकारण कटुता नको.. सावंतवाडी : रवींद्र चव्हाण यांच विधान ऐकलेलं नाही. मात्र, भाजप आणि शिवसेना कायम एकत्र राहावी हीच माझी भूमिका आहे. काही निर्णय वरिष्ठ पातळीवर ठरतात. त्यामुळे विनाकारण कटुपणा येऊ नये असं विधान माजी मंत्री, शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी केलं. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निवडणूका कमळा शिवाय होऊ नये या…
