सकल मराठा समाजाच्या वतीने दहावी बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांंचा होणार गौरव…
सीताराम गावडे:यशस्वी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.. ⚡सावंतवाडी ता.१३-:दहावी बारावीच्या परीक्षेत ज्या मराठा मुला मुलींना ७० टक्के च्या वर गुण मिळाले आहेत अशा मराठा समाजातील मुलांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे व ज्या मराठा मुला मुलींना ९० टक्क्याच्या वर गुण मिळाले आहेत अशा मुलांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे तरी सिंधुदुर्ग…
