Global Maharashtra Breaking News

शहरातील दैवज्ञ मंदिर शेजारी असणाऱ्या सार्वजनिक शौचालय शेजारी पाण्याचं साम्राज्य…

सावंतवाडी : शहरातील दैवज्ञ मंदिर शेजारी असणाऱ्या सार्वजनिक शौचालय शेजारी पाण्याचं साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे येथील नागरिकांची गैरसोय झाली आहे. शालेय विद्यार्थी, महिलांसह ज्येष्ठांना या मार्गावरूनच पाण्यातून रस्ता शोधत प्रवास करावा लागत आहे. पावसाचं पाणी साठून येथे डासांची पैदास देखील होत आहे. तसेच रोगराईला आमंत्रण मिळत आहे. आधीच साथरोगाची लाट असताना त्यात अधिक भर…

Read More

विद्यातपस्वी चिंतामणी तोरसकर स्वप्नपूर्ती पॅनल बहूमताने विजयी…

कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळ निवडणूक:अध्यक्षपदी रविकिरण तोरसकर यांची निवड.. कुडाळ : कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळ कोलगाव, सिंधुदुर्ग या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यातपस्वी चिंतामणी तोरसकर स्वप्नपूर्ती पॅनल बहूमताने विजयी झाले आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी अध्यक्षपदी रविकिरण तोरसकर यांची तर उपाध्यक्षपदी निशांत रविकिरण तोरसकर यांची निवड झाली आहे.हि संस्था शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून संस्थापक म्हणून कै. चिंतामणी तोरसकर…

Read More

गिर्‍हाईक म्हणून आला आणि मोबाईल चोरून नेला…

कणकवली : कणकवली शहरातील पमाज सिटी सेंटर च्या बाजूच्या चिकन मटण सेंटरवर खरेदीला आलेल्या गिऱ्हाईकने मटण विक्रेत्याचा मोबाईलच चोरून नेल्याची घटना रविवार 25 मे रोजी घडली. ही घटना सीसीटीव्ही मध्ये सुद्धा रेकॉर्ड झाली आहे. रविवार म्हटले की खवय्यांचा चिकन मटणाचा बेत ठरलेलाच असतो. चिकन सोबतच काही खवय्ये कलेजी पेठा, कोंबड्यांचे पाय सुदधा खरेदी करतात. 25…

Read More

कनेडी येथे प्रौढाचा आकस्मिक मृत्यू…

कणकवली : सांगवे – आंबेडकरनगर येथील अमित भिकाजी कांबळे ( वय ४६) यांचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना कनेडी बाजारपेठेतील पिकअप शेड येथे दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, कनेडी बाजारपेठेतील एका पिकअप शेडमध्ये अमित कांबळे हे बेशुद्धा अवस्थेत पडलेले श्री. काणेकर यांना दिसून आले. त्यांनी कनेडी येथील आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना…

Read More

उबाठा युवासेना शाखाप्रमुख गणेश चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत केला प्रवेश…

मालवण दि प्रतिनिधीमालवण कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी मतदार संघात सुरु केलेल्या विकास कामांच्या धडाक्याने प्रेरित होऊन गावच्या सर्वांगीण विकासासाठी देवली येथील उबाठा युवासेना शाखाप्रमुख गणेश चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. अलीकडच्या काळात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघात उबाठा शिवसेनेला धक्यावर धक्के देण्यास सुरुवात केली असून आज…

Read More

रस्त्यांवर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे महेंद्रा थार गाडी हायवेवर पलटी…

⚡सावंतवाडी ता.२५-: गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई- गोवा महामार्गावर वेत्ये येथे रस्त्यावर पाणी साचल्याने महेंद्रा थार गाडीचा अपघात झाल्याची घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी धाव घेत वाहन चालकाला बाहेर काढले. त्यांना किरकोळ दुखापत झाल्याने मोठा अनार्थ टळला. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे….

Read More

राज्यातील सर्वाधिक पाऊस असणाऱ्या आंबोलीत पारंपरिक पद्धतीने पाऊस मोजणी करण्याची मागणी: अनिल चव्हाण…

आंबोली,ता.२४: देशात तिसऱ्या आणि राज्यात सर्वाधिक पाऊस असणाऱ्या आंबोली चा पाऊस मोजण्याच्या प्रक्रियेचेच तीन तेरा वाजवले आहेत. याकडे पालकमंत्री नितेश राणे यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून समाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी केली आहे. आंबोली मध्ये ब्रिटिश काळापासून पाऊस मोजला जातो. पारंपरिक पद्धतीने पाऊस मोजण्याचे काम अनेक वर्षे अगदीच तुटपुंज्या नाम मात्र…

Read More

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या मागणीला यश…

केटी बंधाऱ्याच्या प्लेट काढायला सुरुवात.. कणकवली : युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज सकाळी केटी बंधाऱ्याच्या पहाणी केली होती. दरम्यान उन्हाळ्यात घातलेल्या लोखंडी प्लेट तशाच असल्याचे निदर्शनास आले होते. यावेळी त्यांनी अतिवृष्टी होऊन। पाणी नागरिकांच्या शेतात, घरांत शिरले तर जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला होता. सुशांत नाईक यांच्या मागणीची दखल घेऊन लघु पाट बंधारे…

Read More

लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर निबंध स्पर्धा…

भाजपा तालुका कणकवली चे आयोजन.. कणकवली : भारतीय इतिहासात अनेक महान स्त्री व्यक्तिमत्त्वांनी समाजसेवेचे आणि शोर्याचे अजरामर उदाहरण निर्माण केले आहे. त्यापैकी एक महान आणि प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. त्यांचा न्यायप्रिय राज्यकारभार, प्रजेप्रती असलेली तळमळ, तसेच धार्मिक आणि सामाजिक कामामधील सहभाग यामुळे त्या एक आदर्श शासिका आणि जनसेविका म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या जीवनातून…

Read More

कणकवली शहरातील कणकनगर येथील केटी बंधाऱ्याच्या प्लेट न काढल्याने नदीचे पाणी भरवस्तीत घुसण्याची शक्यता…

नागरिकांच्या घरात पाणी घुसल्यास याला जबाबदार कोण..?:युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घटनास्थळी जात केली पाहणी.. ⚡कणकवली ता.२३ -: शहरातील कनकनगर व शिवशक्तीनगर येथील केटी बंधाऱ्याला उन्हाळ्यात पाणी अडवण्यासाठी घातलेल्या प्लेट लघु पाटबंधारा विभागाने न काढल्याने नदीने रौद्ररूप धारण केले आहे. यामुळे पाणी भरवस्थित घुसण्याची भीती येथील नागरिकांच्या मनात आहे. नदीने आपली पातळी ओलांडून पाणी नागरिकांच्या…

Read More
You cannot copy content of this page