आमच्यासारखी वेळ अन्य पर्यटकांवर येऊ नये याची दक्षता घ्या
वेळागर दुर्घटनेत स्थानिकांनी सहकार्य केले पण प्रशासनाची साथ नाही:मणियार कुटुंबायांनी व्यक्त केली खंत.. ⚡कुडाळ ता.११-: गेल्या शुक्रवारी शिरोडा-वेळागर दुर्घटनेत आमच्या कुटुंबातील सात सदस्यांना आम्ही गमावून बसलो, हे दुःख मोठे आहेच. पण आमच्यासारखे आभाळाएवढे दुःख इतर कोणाच्या वाट्याला येऊ नये, यासाठी शासन, प्रशासन, पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील धोकादायक समुद्रकिनाऱ्यावर लाईफ गार्ड, माहिती फलक, वगैरे सारखी यंत्रणा उभारावी…
