कणकवली शहरात लागलेला तो बॅनर ठरतोय चर्चेचा विषय…
कणकवलीत राजकीय वातावरण तापण्याची शक्यता.? कणकवली :नगरपंचायत निवडणूक निकालानंतर कणकवली शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले अभिनंदनाचे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत. मात्र यातील एक बॅनर सध्या विशेष लक्ष वेधून घेत आहे. शहरातील श्रीधर नाईक चौकात लावण्यात आलेल्या बॅनरवर “नाद करायचा नाय, गोट्या गेल्या… #नाईक हितचिंतक” असा आशय नमूद करण्यात आला असून, या मजकुरामुळे राजकीय वर्तुळात…
