पळसंब येथील नवीन तलाठी सजामुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार…
पळसंब नवीन तलाठी कार्यालयाचे उदघाटन *ð«मालवण दि.२२-:* नागरिकांना सातबारा, इतर दस्तऐवज पुरविण्याबरोबरच आपतकालीन परिस्थितीच्या वेळी तलाठी धाव घेतात. शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांची असते. त्यामुळे तलाठी हा गावाचा केंद्रबिंदू असतो.पळसंब गावात नवीन तलाठी सझा सुरु झाल्याने ग्रामस्थांना याचा लाभ होणार असून त्यांची गैरसोय आता दूर होणार आहे.असे प्रतिपादन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक…
