सकारात्मक गोष्टीतूनच तरुणाईची प्रगती…
*रीगल कॉलेज वार्षिक इव्हेंट मॅनेजमेंट कार्यक्रमात कवयित्री सविता पवार यांचे प्रतिपादन *ð«कणकवली दि.०८-:* माणसाची लढाई आता माणसाशीच सुरू असून अशा काळात तरुण पिढीने आपल्यातील संवेदनशीलता हरवू नये. हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट हे शिक्षण माणसाला माणसाशी जोडण्यास कारणीभूत ठरत असते. त्यामुळे दररोजच्या जीवनातील सकारात्मक गोष्टी स्वीकारत पुढे जायला हवं असे प्रतिपादन कवयित्री सरिता पवार यांनी जानवली…
