*वैभववाडी तालुक्यास अवकाळी पावसाने झोडपले
जोराच्या वाऱ्यासह पडलेल्या गारपीठ आणि पावसाने नागरिकांची उडाली तारांबळ *ð«वैभववाडी दि.१८-:* तालुक्यात गुरुवारी सायंकाळी ४.वाजण्याच्या सुमारास वादळ व जोरदार गारपीठ करीत अवकाळी पावसाने झोडपून काढले.अचानक आलेल्या पावसाने सर्वांची एकच तारांबळ उडाली.या अवकाळी पावसाने काजू व आंबा पिकाचे मोठे नुकसान होण्याची भित्ती शेतकरी व्यक्त करीत आहेत.तर वादळाने फोंडा वैभववाडी दरम्यान रस्त्यावर झाडे उमळून पडल्यामुळे काही काळ…
