विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन आवश्यक – डॉ. सुभाष सावंत…
⚡दोडामार्ग ता.०५-:आजच्या डिजिटल आणि वेगवान जीवनशैलीत विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर अभ्यासापासून दूर जात असून सोशल मीडिया, मोबाईल आणि व्हिडिओ गेम्सकडे अधिक आकर्षित होत आहेत. याचा थेट परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर, आचार-विचारांवर तसेच भविष्यातील प्रगतीवर होत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी वाचनसंस्कृती रुजवणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित वाचनामुळे विचारांची प्रगल्भता वाढते, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक…
