कोरोनामुळे शिक्षण पद्धत बदलली आहे
शिक्षकांनी दक्ष व सक्षम रहावे;मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुहास पेडणेकर यांचे आवाहन *ð«मालवण दि.०५-:* कोरोना महामारीमुळे शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात अमलात आले असून ही महामारी ओसरल्या नंतरही पुढील शिक्षण पद्धतीचे स्वरूप वेगळे असणार आहे. त्यामुळे शिक्षकांनीही स्वतःमध्ये बदल घडवून दक्ष व सक्षम रहावे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू व हडी गावचे सुपुत्र डॉ. सुहास…
