Global Maharashtra Breaking News

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 12 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 12 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 5.375 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2746.387 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 12(2682), सावंतवाडी –…

Read More

कंटेनर अपघातात चालक ठार

जानवलीत महामार्गाच्या डीवाईडरवर चढत कंटेनर पलटी *⚡कणकवली दि.०२-:* गोवा ते मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर कणकवली तालुक्यातील जानवली पुलाजवळ हॉटेल बावरची समोर महामार्गाच्या डीवाईडर वर चढत पलटी झाल्याने कंटेनर चालक जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. हा अपघात नेमका कसा घडला हे जरी समजले नसले तरी कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर…

Read More

शासनाने जिम व्यावसायिकांना दोन वेळेत जिम उघडण्यासाठी परवानगी द्यावी…

सिंधुदुर्ग जिम असोसिएशन खजिनदार शिवाजी जाधव यांची मागणी *⚡सावंतवाडी ता.०१-:* शासनाने जिम व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा विचार करून सकाळी ७ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते रात्री ८ अशी दोन वेळेत जिम उघडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिम असोसिएशन खजिनदार शिवाजी जाधव माध्यमांशी बोलताना शासनाकडे केली. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे जिम व्यावसायिकांवर उपासमारीची…

Read More

सावंतवाडी आगारातून उद्यापासून लांब पल्ल्याच्या अजूनही बसफेऱ्या सुरू

आगार प्रमुख वैभव पडोळे यांची प्रसिद्धीपत्रकातून माहिती *⚡सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी आगारातून उद्यापासून लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातील अजूनही काही बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आगार प्रमुख वैभव पडोळे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली. पडोळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातील बसफेऱ्या उद्या सोमवारपासून सुरू करण्यात येत आहेत. या बस फेऱ्यांमध्ये सावंतवाडी…

Read More

राज्यकर्त्यांनी नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा इशारा *⚡मालवण ता.०१-:* मालवण शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य प्रशासनाकडून लस पुरवठा कमी होत असून मालवणात आरोग्य यंत्रणेतील अधिकारीच आपल्या मर्जीतील लोकांची नावे लसीकरणच्या यादीत घुसडवून लस देत असल्याने अनेक तास रांगेत तिष्ठत उभे राहणारे नागरिक लस घेण्यापासून वंचित राहत आहेत याबाबत राज्यकर्ते सुशेगात असून नगरपालिकेचेही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड…

Read More

बांदा- इन्सुली येथे पूरग्रस्तांना धान्य व मेडिकल कीटचे वाटप

महाराष्ट्र नवनिर्माण सेना व चांदिवली सेवा समिती ट्रस्टचा पुढाकार ⚡बांदा दि.०१-:* बांदा इन्सुली येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व चांदिवली सेवा समिती ट्रस्ट यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना धान्य व मेडिकल कीटचे वाटप करण्यात आले. संपर्क अध्यक्ष सागर तुळसकर यांच्या पुढाकारातून देण्यात आले.यात तांदूळ तूरडाळ साखर चहा पावडर साबण कोलगेट मीठ तेल बिस्किटं आदी साहित्य होते. यावेळी संपर्क…

Read More

पूरग्रस्तांना दिला मदतीतून ’आधार’

आधार ग्रुपचा सेवाभावी उपक्रम; पूरग्रस्तांनी मानले सदस्यांचे आभार *⚡कणकवली ता.०१-:* बांद्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका साईमंदिर येथील राकेश केसरकर यांच्यासह 20 कुटुंबीयांना बसला होता. या पूरग्रस्तांना आधार गु्रप टेंबवाडीतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन मदतीचा आधार दिला. यावेळी वैभव मालंडकर, नयन यादव, बाळकृष्ण यादव, दिनेश पेडणेकर, विशाल पेडणेकर, किशोर घुरसाळे, महेंद्र सावंत, विक्रांत सावंत, आतिश कांदळकर, सोमनाथ…

Read More

कारीवडे गावातील 12 कोरोना बाधित कुटूंबियांना मदतीचा हात

मंगेश तळवणेकर यांनी केले जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप *⚡सावंतवाडी ता.०१-:* कारीवडे गावात १२ कुटुंबे कोरोना बाधित आढळल्याने सध्या विलगिकरणात आहेत,हे लक्षात घेत माजी जि.प.शिक्षण आरोग्य सभापती तथा विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री.मंगेश तळवणेकर यांच्या कडून खारीचा वाटा म्हणून आज त्यांना साखर, तूरडाळ, वाटाणे, तेल,चहापावडर, इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.संबंधित कुटुंबायांनी याबद्दल श्री.तळवणेकरांचे आभार…

Read More

माध्यमिक विद्यामंदिर कनेडीला वह्या प्रदान

*⚡कणकवली दि.०१-:* भिरवंडे (परतकाम वाडी) गावचे सुपुत्र, माध्यमिक विद्यामंदिर कनेडी व ज्युनियर कॉलेज कनेडी चे माजी विद्यार्थी, लकी जनरल स्टोअर्स कनेडी चे मालक तसेच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे गणेश शांताराम खांबल यांनी कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. एम्. एम्. सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम…

Read More

विलवडे पूरग्रस्ताना विरार घरगुती खाद्य वस्तूंचे वाटप

विरार येथील श्री स्वामी समर्थ फाउंडेशनचा उपक्रम वैभववाडी प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ फाऊंडेशन विरार यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील , सावंतवाडी तालुक्यातील विलवडे या गावी पुराच्या पाण्यामध्ये झालेल्या नुकसान ग्रस्तांना घरगुती खांदे वस्तुची मदत करण्यात आली. यावेळी श्री स्वामी समर्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष गुरूनाथ डांगे, कार्याध्यक्ष शिवराम तळेकर, उपाध्यक्ष गोपाळ दळवी, सचिव सखाराम सावंत, सहसचिव महेश परब,…

Read More
You cannot copy content of this page