कोकणवासीयांच्या मदतीसाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते धावले
तब्बल 22 तास प्रवास करून चार टन मदत घेवून पोहोचले *⚡दोडामार्ग ता.०८सुमित दळवी-:* कोकणवासीयांच्या मदतीसाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तब्बल 22 तास प्रवास करून मदत घेवून पोहोचले.या वर्षीच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्राबरोबरच कोकणला पण मोठ्या प्रमाणात पूराचा तडाखा दिला. कोकणातील बऱ्याच कुटुंबांचे संसार पूरात वाहून गेले. या पूरग्रस्तांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदतीचे हात सरसावले. सह्याद्री प्रतिष्ठान हि अशीच…
