हरी खोबरेकर यांनी टीका करताना अभ्यास करावा
भाजपा तालुकाध्यक्ष चिंदरकर यांचा सल्ला *⚡मालवण ता.३१-:* बंधाऱ्यासाठी क्रोसेक्शन सर्वेचे १२ लाख रुपये राज्य सरकार उपलब्ध न करू शकल्याने तळाशील आणि देवबाग वासियांना सागरी अतिक्रमाणाला तोंड द्यावे लागत आहे. आम. वैभव नाईक एवढे पैसे उभारू शकत नाही किंबहुना त्यांची व सरकारची मानसिकताही नसल्याने ते १२ लाख रुपये भरण्याची टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे तळाशील बंधाऱ्यांसाठी माजी…
