Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात आज आणखी 65 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०३-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 49 हजार 645 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 100 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 65 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

बॅ नाथ पै यांची स्मृती सर्वांनी जपावी

कमलाताई परुळेकर यांचे आवाहन मालवण (प्रतिनिधी) महात्मा गांधी व शास्त्री यांच्या विचाराचा वारसा बॅ नाथ पै यानी अखेरपर्यंत जपला व संसदेची प्रतिष्ठा प्राणपणाने जपले, त्यांची स्मृति सर्वानी जपावी असे आवाहन कमलाताई परुळेकर यांनी येथे बोलताना केले बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखा येथे बॅ. नाथ पै जन्मशताब्दी निमित्त शिक्षण निधी वितरण व रानभाजी पाककला स्पर्धेचा…

Read More

हातमागला नव्या तंत्रज्ञानाची जोड द्या-राजन तेली

*⚡वेंगुर्ला ता.०३-:* खादी चळवळ ही ग्रामविकासाची चळवळ होती. या चळवळीत वजराट येथील ज्या लोकांनी हातमागावर पंचे बनविण्याचे काम गावात सुरु केले आणि तो पूर्वजांचा वारसा आज ७० वर्षानंतरही या ग्रामस्थांनी सुरु ठेवला हे पाहून, या सा-या कारागिरांचा अभिमान वाटतो. या हातमाग उद्योगाला नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन हे गाव ‘स्वयंपूर्ण हातमागाचे गाव‘ नावारुपाला येण्यासाठी आपण सर्वांनी…

Read More

दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून भगवंतगड येथे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम

मालवण (प्रतिनिधी) दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने भगवंतगड किल्ला येथे श्रमदानाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी आचरा येथील यशराज प्रेरणा या संघटनेच्या सदस्यांनी सुद्धा श्रमदानात सहकार्य केले. दुर्गवीर प्रतिष्ठानचे सहना प्रभुदेसाई, चेतन घोणे, चैतन्य आरेकर, तेजस पाडावे, संकेत सुभाष परब, भगवंतगड श्रमदान प्रमुख राज सचिन मालोंडकर, यशवंत शिवराम राणे, भास्कर साईनाथ चिंदरकर, सुमेध जाधव यांच्या सह यशराज…

Read More

शिरोड्यात तिरंगा मोटरसायकल रॅली

*⚡वेंगुर्ला ता.०३-:* भाजपा वेंगुर्ल्याच्यावतीने रेडी जिल्हा परिषद मतदार संघातील शिरोडा ग्रामपंचायत हद्दीत ज्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाला त्याठिकाणी म्हणजे नियोजित गांधी स्मारक येथे २ ऑक्टोबर रोजी स्वच्छता अभियान तसेच तिरंगा मोटरसायकल रॅली कार्यक्रम संपन्न झाले. नरेंद्रनाथ संप्रदायचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण उगवेकर यांनी महात्मा गांधींची केलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली. यावेळी भारत माता की जय,…

Read More

समुद्र किनारे आणि समुद्रातील जैव विविधता जपल्यास पर्यटनाचा शाश्वत विकास शक्य- डॉ. सुजीतकुमार डोंगरे

*⚡मालवण ता.०३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील अनेक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी अमाप जैव विविधता आहे, या जैव विविधतेचे रक्षण आणि संवर्धन केले पाहिजे. आपले समुद्र किनारे आणि समुद्रातील जैव विविधता जपल्यास पर्यटनाचा शाश्वत विकास शक्य असल्याचे प्रतिपादन सागरी पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सुजित कुमार डोंगरे यांनी मालवण येथे बोलताना केले मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात…

Read More

नांदगावात उद्या हायवे प्रश्नी ठिय्या आंदोलन

*⚡कणकवली ता.०३-:* मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण राहिलेली कामे तसेच अतिवृष्टीने होत असलेल्या नुकसानीबाबत नांदगाव वासीयांमार्फत अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याकरीता २३ जुलै रोजी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले होते. परंतु या विषयाबाबत कोणतीही पूर्तता न झाल्याने तसेच कोणतेही लेखी पत्र न मिळाल्याने ग्रामस्थांच्या तक्रारी ग्रा. पं. कडे येत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या या मागण्यांकडे संबंधित विभागाचे…

Read More

रजत तोरसकर व खुशी पेटे यांची सिंधुदुर्ग टेबल टेनिस संघात निवड

*⚡मालवण ता.०३-:* मालवण येथील रजत तोरसकर आणि खुशी पेटे यांची १९ वर्षाखालील गटात सिंधुदुर्ग टेबल टेनिस संघामध्ये निवड झाली आहे. रजत व खुशी हे नाशिक जिमखाना नाशिक येथे ६ आक्टोबरपर्यत संपन्न होणाऱ्या ८३ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. खुशी पेटे ही १९ आणि २१ वर्षाखालील तर रजत १९ वर्षाखालील तसेच २१…

Read More

शेर्ले-निगुडे-सोनूर्ली रस्त्यासाठी उद्या उपोषण

*⚡बांदा ता.०३-:* तब्बल पन्नास लाख रुपये खर्चून निगुडे-सोनुर्ली रस्त्याचे काम करण्यात आले. परंतु सद्यस्थितीत रस्त्यावर धोकादायक खड्डे पडून मोरीपुलेही खचली आहेत. येथून खनिज कंपनीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र याकडे कानाडोळा करत आहे. त्यामुळे भविष्यात होणारे अपघात टाळण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही सोमवार 4 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी…

Read More

निगुडेत शोषखड्डे मारण्यासाठी सर्वांनी जनजागृती करावी

सरपंच समीर गावडे यांचे आवाहन : ग्रामपंचायतमध्ये महात्मा गांधी जयंती साजरी *⚡बांदा ता.०३-:* माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री व राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा या चारही महापुरुषांनी देशासाठी आपले पूर्ण आयुष्य वेचले व आज गावामध्ये या सर्वांचे विचार योगदान जसे महत्त्वाचे ठरते तसेच आपल्या गावाच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला…

Read More
You cannot copy content of this page