Global Maharashtra Breaking News

तालुका कार्यकारिणी व बूथ अध्यक्ष सक्षम असणे गरजेचे

जयंत पाटील यांनी ‘मी पुन्हा येईन’ बोलताच कार्यकर्ते लागले हसू;देवगड येथे घेतला पक्षाचा आढावा *⚡देवगड ता.३०-:* राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणाऱ्या आणि पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या विचारांवर चालणाऱ्या लोकांना पक्षात सामावून घ्या. पक्ष वाढीसाठी संघटना बांधणी होणे गरजेचे आहे. जो पर्यंत तालुका कार्यकारणी सक्षम होत नाही. तोपर्यंत बूथ कमिटी सक्षम होऊ शकत नाही. पक्ष ताकतीने…

Read More

आठ दिवसांत दांडेली गावात रूग्णवाहिका आणणार

अमोल आरोसकर, संदीप माणगावकर : निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण करणार *⚡बांदा ता.३०-:* दांडेली गावातील रुग्णांना योग्य आरोग्य विषयक सुविधा व वेळेवर उपचार मिळावे यासाठी भाजपा आमदार आशिष शेलार यांच्या सौजन्याने येत्या आठ दिवसांत रूग्णवाहिका उपलब्ध करणार असल्याची माहिती, भाजपा युवा कार्यकर्ते अमोल आरोसकर व संदीप माणगावकर यांनी दिली. दांडेली ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान जनतेला रुग्णवाहिकेसंदर्भात दिलेला शब्द…

Read More

आरोस तंटामुक्त समिती अध्यक्षपदी राजन नाईक

*⚡बांदा ता.३०-:* सरपंच शंकर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत आरोस गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी राजन नाईक यांची निवड करण्यात आली. राजन नाईक यांचा गावाशी असलेला सलोखा व वागणूक लक्षात घेऊन ग्रामस्थांच्या मतानुसार राजन नाईक यांची तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड केल्याचे सरपंच शंकर नाईक यांनी सांगितले. यावेळी पोलीस पाटील महेश आरोसकर, ग्रामसेवक तसेच संतोष जाधव, प्रसाद…

Read More

खुल्या कथा लेखन स्पर्धेत कणकवलीच्या सरिता पवार प्रथम

*⚡वेंगुर्ला ता.३०-:* पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर यांनी वेंगुर्ला येथे किरात दिवाळी अंकासाठी महिलांसाठी खुल्या कथा लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेच्या या सलग दुस-यावर्षी स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यात प्रथम- सरिता पवार (कणकवली), द्वितीय- प्राजक्ता आपटे (वेंगुर्ला), तृतीय- अमृता दळवी (कणकवली), चतुर्थ- मृणालिनी देसाई, (धामापूर), पाचवा- मधुरा तिळवे (सांगली), सहावा-वैशाली मठकर (डोंबिवली) या…

Read More

कोनाळ येथे बीएसएनएल टॉवर उभारणीला सुरुवात

कोनाळ ग्राम पंचायत व सरपंच यांचा पुढाकार *⚡दोडामार्ग ता.३० सुमित दळवी-:* कोनाळ मेन कॉलनी येथे बी.एस.एन एल टॉवर उभारणीच्या कामाला सुरवात करण्यात आली. हा टॉवर व्हावा यासाठी कोनाळ सरपंच पराशर सावंत यांनी खुप वर्षापासुन याबाबत अनेक वेळा पत्र व्यवहार केलेत. तसेच तिलारीतील जुना मोबाईल टॉवर सुरु करण्या संदर्भात कींवा नवीन टॉवर सुरु करण्यासंदर्भात वारंवार पाठापुरावा…

Read More

मळगाव नंतर कुडाळ मध्ये देखील फाडले अज्ञाताने राष्ट्रवादीचे बॅनर…

जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले *⚡कुडाळ ता.३०-:* राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जलसंपदा मंत्री आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लावण्यात आलेले बॅनर अज्ञाताने फाडले आहेत. काल मळगाव येथील बॅनर फाडल्याची घटना ताजी असतानाच आज कुडाळ येथील बॅनर फाडल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पहायला मिळत आहे

Read More

मडुरा तंटामुक्त समिती अध्यक्षपदी बाळू गावडे

*⚡बांदा ता.२९-:* मडुरा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी कृष्णा ऊर्फ बाळू गावडे यांची सलग तिसऱ्या वर्षी एकमताने निवड झाली आहे. मडुरा आरोग्य उपकेंद्राच्या सभागृहात झालेल्या ग्रामसभेत गेल्यावर्षीच्या समितीला मान्यता देण्यात आली. यावेळी सरपंच साक्षी तोरस्कर, उपसरपंच विजय वालावलकर, ग्रामपंचायत सदस्य सखाराम परब, माधुरी वालावलकर, सानिका वेंगुर्लेकर, ग्रामसेवक आदम शहा, पोलीस पाटील नितीन नाईक, माजी…

Read More

पंचायत समितीच्या इमारतीचे काम पाच- सहा वर्ष मार्गी लावू शकत नाही तर तालुक्याचा विकास कसा करणार…

उपसभापती अरविंद रावराणे यांनी व्यक्त केली खंत वैभववाडी प्रतिनिधी ठेकेदारामुळेच पंचायत समिती इमारतीचे काम अनेक वर्षे रखडले आहे. हा सभागृहाचा अपमान आहे. त्या ठेकेदाराला शिक्षा करा. इमारती चे काम पाच ते सहा वर्षे आपण मार्गी लावू शकत नाही. मग तालुक्याचा विकास कसा करणार अशी खंत उपसभापती अरविंद रावराणे यांनी व्यक्त केली. वैभववाडी पंचायत समिती मासिक…

Read More

भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाची विद्यार्थिनी डॉ मेलिंडा परेरा पदव्युत्तर पदवी परीक्षेत देशात १७ वी…

सावंतवाडी ता.-:भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाची विद्यार्थिनी डॉ. मेलिंडा परेरा हिने पदव्युत्तर पदवी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून संपूर्ण भारतात १७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. कोणत्याही प्रायव्हेट कोचिंग क्लासेस शिवाय तिने हे यश संपादन केले आहे. तिने मिळवलेले हे यश महाविद्यालय आणि सावंतवाडी शहरासाठी भूषणावह आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अँड दिलीप नार्वेकर, सचिव…

Read More

आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून चिंदर येथील विकास कामांना प्रशासकीय मंजुरी…

शिवसेना आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे यांची माहिती… मालवण (प्रतिनिधी) : मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या प्रयत्नामुळे मालवण तालुक्यातील चिंदर खालची तेरई येथे सभा मंडप बांधणे, वरची तेरई ब्राह्मणदेव मंदिर सभामंडप बांधणे, चिंदर गावठणवाडी येथे सभामंडप बांधणे या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळल्याचू माहिती शिवसेना आचरा विभागप्रमुख समीर लब्दे यांनी दिली आहे मालवण तालुक्यातील चिंदर…

Read More
You cannot copy content of this page