आम्हाला कोणाची जिरवायची नाही, पण सिंधुदुर्गचा विकास करायचाय…
पालकमंत्री नितेश राणेनगराध्यक्ष पदावर मी ज्यांना बसवले तेच आज आम्हाला आव्हान देण्याचे भाषा करतायत,आम्ही नेमकं कुठे चुकलो हेच कळत नाही.. ⚡सावंतवाडी, ता. ०५-:“सिंधुदुर्गच्या नव्वद टक्के लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे. आम्ही कोणाचाही अधिकार हिसकावून घेत नाही. रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही विकासासाठी एकत्र आलो आहोत. आम्हाला कोणाची जिरवायची नाही, पण सिंधुदुर्गचा विकास…
