Global Maharashtra Breaking News

निबंध स्पर्धेत यशश्री केरकरचे यश

वेंगुर्ला प्रतिनिधी – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये अणसूर-पाल हायस्कूलची विद्यार्थीनी कु. यशश्री चंद्रकांत केरकर (इ.दहावी) हिने निबंध स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक पटकाविला. याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Read More

वेत्ये ग्राम पंचायतीत बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

*⚡सावंतवाडी ता.२३-:* हिंदूहृदसम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात 96 व्या जयंतीनिमित्त वेत्ये ग्रामपंचायत येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच स्नेहा मिठबावकर, उपसरपंच गुणाजी गावडे, जितु गावकर आदी उपस्थित होते.

Read More

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग अंतर्गत जलसंवाद कार्यक्रम

*⚡कणकवली ता.२३-: छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे गडकिल्ल्यांवर कायम पाणी उपलब्ध करण्यासाठी योजना आखली, तसे प्रयत्न जलसंवर्धनासाठी करावे लागतील, असे प्रतिपादन लेखक-अभिनेता प्रमोद कोयंडे यांनी केले. नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग अंतर्गत जल संवाद कार्यक्रम पार पडला. जागतिक तापमानवाढीमुळे पावसाचे प्रमाण अनिश्चित झाले आहे. आजही महाराष्ट्रातील…

Read More

पुन्हा अवकाळी पाऊस

शेतकरी-बागायतदारांची चिंता वाढली सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडीत आज सकाळ पासूनच ढगाळ वातावरण दिसून येत होते. तर आता तुरळक पावसाने देखील सुरुवात केली असून, शेतकरी आणि बागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या पावसाचा परिणाम मोठ्या प्रमाणात आंबा आणि काजू पिकांवर होण्याची शक्यता असून, मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

Read More

सावंतवाडी पोस्ट कार्यालयात ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेबाबत अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांची कानउघडणी

सुरेश भोगटे यांच्या तक्रारीची दखल : डाकघर अधीक्षकांची पोस्ट कार्यालयाला भेट; तूर्तास आंदोलन स्थगित *⚡सावंतवाडी ता.२३-: येथील पोस्ट कार्यालयात ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेबाबत माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी आवाज उठवताच याची दाखल सिंधुदुर्ग अधीक्षक अभियंता तसेच ए एस पी पोस्ट उपअधीक्षक सावंतवाडी पोस्ट कार्यलयाला भेट देत त्या प्रकाराबाबत अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. यामुळे 26…

Read More

सर्पमित्र पंढरी वायंगणकर यांनी अजगराला दिले जीवदान

*⚡कणकवली ता.२३-: कणकवली तालुक्यातील असलदे धनगरवाडी येथील लक्ष्मी वरक यांच्या घराजवळ कोंबडीसाठी अजगर आला असता राजा परब यांनी सर्प मित्र असलेले असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांना फोन करून सदर अजगारबाबत माहिती दिली असता पंढरी वायंगणकर यांनी तातडीने तेथे येत अजगारला जीवंत पकडले यावेळी त्यांच्या समवेत तुकाराम तुप्पट मदतीला होते .सदर अजगाराला पकडून जंगलात जाऊन सोडून…

Read More

गडनदीवरील केटी बांधणाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात

ह्यूमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांचे प्रयत्न *⚡वैभववाडी ता.२२-:* कणकवली येथील गडनदी वरील केटी बांधणाऱ्यामध्ये लोखंडी प्लेट्स टाकून पाणी अडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांनी जलसंपदा विभागाकडे केली होती.अखेर त्याची दखल घेऊन कणकवली येथील आचरेकर प्रतिष्ठान नजीकच्या बंधाऱ्यावरती प्लेट्स टाकून पाणी…

Read More

राजीनामा मागणाऱ्या संजू परबांचा पराभव एक स्त्री सुद्धा करेल…

आमदार दीपक केसरकर यांनी संजू परब यांचे नाव न घेता लगावला खोचक टोला : तीन वर्षात विकासकामे मोठ्या प्रमाणात करणार *⚡सावंतवाडी ता.२२-:* माझ्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांचा पराभव एखादी स्त्री देखील करेल असा खोचक टोला आमदार दीपक केसरकर यांनी नाव न घेता संजू परब यांच्यावर केला आहे. माझ्या आमदारकीला अजुन तीन वर्ष शिल्लक असून, या…

Read More

गृहमंत्री असताना विरोधकांची दहशतवाद करण्याची हिंमत झाली नाही

आमदार दीपक केसरकर : विरोधकांनी दहशतवादानेच जिल्हा बँक जिंकली *⚡सावंतवाडी ता.२२-: दहशतवादाने जिल्हा बँक जरी विरोधकांनी जिंकली असली, तरी नगरपंचायत निवडणुकीमध्ये देवगड आणि कुडाळ येथील जनतेने चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच कोणीही कितीही सांगितली तरी विरोधकांचा दहशतवाद हाय कोर्टात सिद्ध झाला आहे. माझ्याकडे ज्यावेळी गृहखाते होते. त्यावेळी दहशतवाद करण्याची यांची हिमत कधी झाली नाही ….

Read More

जास्त लोकसंख्या असलेल्या नगरपंचायती आघाडीने जिंकल्या

धनशक्तीला मतदारांनी नाकारले;आ दीपक केसरकर यांचा भाजपला टोला *⚡सावंतवाडी ता.२२-:* ज्या नगरपंचायती मध्ये जास्त मतदार आहे. तिथे महाविकास आघाडीचा विजय झाला. परंतु जिथे कमी लोकसंख्या आहे. तेथे भाजपचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे कितीही धनशक्तीचा वापर झाला असला तरी महाविकास आघाडीने मोठे बालेकिल्ले काबीज केल्याचा दावा आमदार दिपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला…

Read More
You cannot copy content of this page