अधिकाऱ्यांनी राबविली ‘योजना अडवा, निधी जिरवा’ मोहीम
उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांचा गंभीर आरोप;कृषी समितीत पाणलोट प्रकल्पावरून राज्य कृषी विभाग टार्गेट ओरोस ता.०९-:* जिल्ह्यात एकात्मिक पाणलोट प्रकल्प अंतर्गत “पाणी अडवा, पाणी जिरवा” यासाठी केंद्र शासनाने २५० कोटी रुपये दिले. परंतु त्यातून बंधारे उभारल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत नाहीत. अधिकाऱ्यांनी या योजनेतून ‘योजना अडवा, निधी जिरवा’ ही आपली योजना राबविली आहे, असा गंभीर आरोप कृषी…
