Global Maharashtra Breaking News

अधिकाऱ्यांनी राबविली ‘योजना अडवा, निधी जिरवा’ मोहीम

उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांचा गंभीर आरोप;कृषी समितीत पाणलोट प्रकल्पावरून राज्य कृषी विभाग टार्गेट ओरोस ता.०९-:* जिल्ह्यात एकात्मिक पाणलोट प्रकल्प अंतर्गत “पाणी अडवा, पाणी जिरवा” यासाठी केंद्र शासनाने २५० कोटी रुपये दिले. परंतु त्यातून बंधारे उभारल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत नाहीत. अधिकाऱ्यांनी या योजनेतून ‘योजना अडवा, निधी जिरवा’ ही आपली योजना राबविली आहे, असा गंभीर आरोप कृषी…

Read More

अंगणवाडी सेविकांचे सलग तिसऱ्या दिवशी धरणे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी ता ०९ राज्य शासनाने अर्थसंकल्पात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे या अर्थसंकल्पात त्यासाठी आर्थिक तरतूद करावी. या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने ७ मार्च पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या नेत्या कमलताई परुळेकर यांच्या नेतृत्वाख़ाली ७…

Read More

सावंतवाडी बाजारपेठेत चारचाकी आणि दुचाकी मध्ये अपघात…

*⚡सावंतवाडी ता.०९-:* सावंतवाडी येथे इंदिरा गांधी चौक येथे एका चारचाकिने दुचाकी चालकाला जोरदार धडक दिली असून, या अपघातात दुचाकी चालक जख्मी झाला आहे.

Read More

गडकिल्ले संवर्धनाबाबत विधानसभा अधिवेशनात आ. वैभव नाईक यांनी उठवला आवाज

गडकिल्ले संवर्धनाच्या कामाला गती देण्याची सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची ग्वाही सिंधुदुर्ग दि.०९-:* राज्यातील काही गडकिल्ले राज्य शासनाने दुरुस्तीसाठी प्रायोगिक तत्वावर घेतले आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्ग , विजयदुर्ग किल्ल्यांचा समावेश आहे. परंतु सीएसआर फंड, राज्याच्या पर्यटन विभागाचा फंड, आमदार फंड, किंवा नियोजन विभागाचा फंड यापैकी कोणताही फंड भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण विभागाची परवानगी नसल्याने किल्ल्यांच्या संवर्धनासाठी खर्च…

Read More

पुरातन मंदिरे बांधकामाचा अभ्यास करण्यासाठी मुंबईतील विद्यार्थी सिंधुदुर्गात

मडुरा, रोणापाल गावात पाच दिवसीय अभ्यास दौरा सुरु बांदा ता.०९-:* बांद्रा – मुंबई येथील एल. एस. रहेजा स्कूल अॉफ आर्किटेक्चरचे सुमारे ८० विद्यार्थी प्रात्यक्षिक शिक्षणासाठी सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. सध्या मडुरा व रोणापाल गावात अभ्यास दौरा सुरु आहे. या पाच दिवसीय शिबीरात गावातील पुरातन मंदिरे, मंदिरांची रचना, गावाची संस्कृती, राहणीमान याचा अभ्यास करुन त्यासंदर्भात पुस्तक…

Read More

ओव्हरटेक करताना दुचाकीची डंपरला धडक

दोन परप्रांतीय कामगार जख्मी; उपचारासाठी रुग्णालयात दाखल *⚡सावंतवाडी ता.०९-:* डंपरला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी स्वराची समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसून, अपघात घडला आहे. या अपघातात दोघे परप्रांतीय कामगार जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read More

दोडामार्ग येथील वाचनालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्या…

मनसेची मागणी; उद्घाटन होऊन देखील अद्याप वाचनालय लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध नाही… दोडामार्ग ता.०९ सुमित दळवी-: कसई दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील सुरु केलेल्या वाचनालयाचे उद्घाटन होऊन अजूनपर्यंत वाचनालय लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध झालेले नाही. येत्या दहा दिवसांत वाचनालय लोकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात यावे. तसेच वाचनालयास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण…

Read More

लांजेवाडी कलमठ येथे हायमास्ट लोकार्पण सोहळा

कणकवली ता.०९-:* कणकवली तालुक्यातील कलमठ-लांजेवाडी येथे गणेश मंदिर नजीक कलमठ ग्रामपंचायतीच्या वतीने हायमास्ट दिवा बसविण्यात आला त्याचा नुकताच लोकार्पण सोहळा पंचायत समिती कणकवली उपसभापती मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते आणि कलमठ पं. स. सदस्य महेश लाड यांच्या खास उपस्थितीतीत श्रीफळ वाढवून संपन्न झाला. तसेच कलमठ सुपुत्र मिलिंद मेस्त्री यांची पंचायत समिती कणकवली उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल समिती…

Read More

पथनाट्य स्पर्धेत अणसूरपाल द्वितीय

वेंगुर्ला ता.०९-:* जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बॅ.खर्डेकर महाविद्यालयाने पर्यावरणावर आधारित घेतलेल्या पथनाट्य स्पर्धेत अणसूरपाल हायस्कूलने द्वितीय क्रमांक पटकाविला. या पथनाट्य स्पर्धेत ऋतुजा आमडोसकर, वैष्णवी गावडे, शिवांगी अणसूरकर, पायल गावडे, तनिषा गावडे, भौतिका गावडे, अर्पिता कोरगांवकर, सिद्धी परब या नववीतील विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. यांना स्वाती देऊलकर हिचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थीनींचे अभिनंदन करण्यात आले…

Read More

महिलांनी ध्येय निश्चित करून काम केल्यास यश निश्चित:स्मिता नलावडे

असलदे ग्रामपंचायत आयोजित महिला दिनानिमित्त स्पर्धांच्या विजेत्यांचा गौरव कणकवली ता.०९-:* असलदे गावात ३६ बचतगट आहेत, महिलांना संघटीत केलं जातं आहे.ही चांगली गोष्ट आहे.असलदे ग्रामपंचायतने महिला दिनानिमित्त चांगले कार्यक्रम आयोजित केले,त्याबद्दल सरपंच पंढरी वायगंणकर यांचे कौतुक आहे.असलदे गावाचे दिविजा वृद्धाश्रमाने नावलौकिक वाढवले आहे.त्यामुळे महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ध्येय निश्चित केले,तरच यश निश्चित आहे, असे प्रतिपादन…

Read More
You cannot copy content of this page