Global Maharashtra Breaking News

ओझर विद्यामंदिर १९८६-८७ दहावी बॅचकडून प्रोजेक्टर भेट

⚡मालवण ता.११-: मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित, ‘ओझर विद्यामंदिर कांदळगाव’ या माध्यमिक शाळेच्या हीरकमहोत्सवाच्या निमित्ताने शाळेच्या सन १९८६- ८७ च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने शाळेला पंचवीस हजार रुपये किमतीचा स्क्रीनसह एल. ई. डी. प्रोजेक्टर भेट म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक पी. आर. खोत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी बॅचचे प्रतिनिधी म्हणून सध्या जिल्हा परिषद…

Read More

मोटारसायकल आणि काॅंक्रीट मिक्सर वाहन अपघातात भाऊ बहिणीचा जागीच मृत्यू…

⚡वैभववाडी ता.११-: मोटरसायकल व काँक्रीट मिक्सर वाहन यांच्यात झालेल्या अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. बहिणीचे दीड महिन्याचे बाळ आईविना पोरके झाले आहे. ही घटना आज सकाळी सोनाळी नजीक घडली आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अमित यादव व टीम दाखल झाली आहे. अपघात स्थळावरून मिक्सर वाहन चालक हा फरार झाला आहे. या घटनेत उंबर्डे – वैभववाडी…

Read More

कोल्हापुर येथील सैनिक पॅटर्नवर आधारित निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरु…

केवळ शाळाच नव्हे तर ज्ञान शिस्त आणि संस्कार देणारे घरा नंतरचे घर म्हणून शाळेची ओळख… ⚡सावंतवाडी ता.११-: सैनिक घडवणाऱ्या कोल्हापूर शिरोळ येथील चैतन्य पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.इयत्ता चौथी ते बारावी (कला) पर्यत मराठी आणि सेमी इंग्रजी चे शिक्षण देणारी शाळा म्हणून संपुर्ण कोल्हापुर जिल्ह्यात नावलौकिक केले आहे. केवळ…

Read More

बिजेपीच्या बूथ सक्षमीकरणला गेळे येथे प्रारंभ

संजू परब यांच्याहस्ते झाली सुरुवात ⚡सावंतवाडी ता.११-: भारतीय जनता पक्षाच्या बुथ सक्षमीकरणाला संजु परब यांच्या उपस्थितीत गेळे गावातुन सुरवात करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक , शक्तीकेंद्र प्रमुख बाळा सावंत, महेश पावसकर, गुलाबराव गावडे, अंकुश कदम , शंकर चव्हाण यांची उपस्थिती होते

Read More

वै.मामा दांडेकर दिडीचे ३० जून रोजी प्रस्थान

⚡वेंगुर्ला ता.११-: प्रतिवर्षाप्रमाणे पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी बेळगांव येथून वै.मामा दडेकर दिडी या पायी वारीचे प्रस्थान होणार आहे. दिडीचे हे ५३वे वर्ष असून ३० जूनला या दिडीला प्रारंभ होणार असल्याची माहिती ह.भ.प.देवदत्त परुळेकर यांनी दिली आहे. या दिडीची सुरुवात प्रामुख्याने पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात वारकरी कीर्तनाच्या सेवेने होते, हे या दिडीचे वैशिष्ट्य आहे.

Read More

फोंडाघाट येथील उतारावर दोन कंटेनर ट्रकची समोरासमोर धडक; वाहतूक ठप्प

⚡कणकवली ता.११-: पावसाळा सुरुवात होताच अपघाताची मालिका सुरू झाली आहे काल असलदे येथे अपघात झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी फोंडाघाट बस स्टँडच्या वरील उतारावर दोन कंटेनर ट्रकची सकाळी ६.४५ वा. च्या दरम्यान समोरासमोर धडक बसून अपघात झाला. यामुळे कणकवलीहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली होती. फोंडाघाट बस स्टँडच्या वरील उतारावरसकाळीच झालेल्या अपघातामध्ये कोल्हापूरच्या दिशेने भंगार…

Read More

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

🧑🏻‍🏫 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ 🧑🏻‍🏫 🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫महाराष्ट्र शासन व UGC मान्यताप्राप्त📚 ADMISSION OPEN……….. 📚📕बी.ए 📗बी. काॅम ( मराठी/ इंग्लिश)📘एम.ए 📙एम.काॅम 📓एम. बी. 📗ए रूग्णसहाय्यक 📚 डाॅ.जे.बी. नाईक आर्ट्स अँड काॅमर्स काॅलेज, सावंतवाडी अभ्यासकेंद्र ( 7464A)📚🛣️आर.पी.डी.हायस्कूल गेट समोर, सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी,सिंधुदुर्ग.🧑🏻‍🎓 तुषार वेंगुर्लेकर, केंद्र संयोजक: 📱8605992334📓📗📒📕📘📙📔📗📒📓📙📘 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८

Read More

संजू परब यांनी आमदारकीच्या उमेदवारीचे स्वप्न पहावे

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांचा मित्रत्वाचा सल्ला : नगरसेवक आणि नगराध्यक्ष होण्यासाठी करावी लागते धडपड ⚡सावंतवाडी ता.११-: गेले अनेक वर्ष आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या संजू परब यांना आता पुन्हा नगरसेवक आणि नगराध्यक्ष होण्यासाठी धडपड करावी लागते हे कुठेतरी त्यांच्या मनाला खुपसत असून त्यामुळे ते आता महाविकास आघाडीवर टीका करत आहेत तसेच महाविकास आघाडीला पाच जागेवर समाधानी…

Read More

कणकवलीत खतांच्या टंचाईने
शेतकरी सापडला अडचणीत

⚡कणकवली ता.११-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतीच्या कामांची सुरुवात झाली आहे.मात्र,कणकवली तालुक्यातील अनेक विकास संस्थांना खत पुरवठा करण्यास विलंब होत आहे.हा खत पुरवठा खरेदी विक्री संघाकडून केला जातो,मात्र,त्यांच्याकडे आरसीएफ या कंपनीकडून युरिया व सुफला खतांचा पुरवठा विलंबाने होत आहे.रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात खत वाहतुकीचे काम आरसीएफ कंपनीने एका ठेकेदाराला दिले आहे,मात्र,त्याच्याकडे वाहनांची अपुरी व्यवस्थेमुळे पुरवठा…

Read More

कवी विजय सावंत यांची कविता भवतालच्या आक्रमणावर प्रहार करते

जगण्याचे आर्त’ काव्यसंग्रह प्रकाशनप्रसंगी इंदुमती जोंधळे यांचे प्रतिपादन ⚡कणकवली ता.११-: कवी विजय सावंत यांची प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘जगण्याचे आर्त’ कविता संग्रहामधील समग्र कविता माणूसपणाला भिडताना भवतालच्या आक्रमणावर प्रहार करते. शेत -शिवार अबाधित राहू दे, माणसाने माणसाचेच गीत गाऊ दे…अशी प्रार्थनाही करते. यामुळे कवी सावंत यांची कविता खऱ्या अर्थाने आजच्या जगण्याचे अनुभव मांडते असे प्रतिपादन…

Read More
You cannot copy content of this page