मच्छिमारांच्या प्रश्नांबाबत वैभव नाईक यांच्याकडून दिशाभूल…
दत्ता सामंत:त्यांच्याच कार्यकाळात ३५२ मच्छिमारांना नोटिसा आल्या होत्या, मग तेव्हा त्यांनी हा प्रश्न का सोडवला नाही..? ⚡मालवण ता.१९-:मालवण किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांना बांधकामाबाबत येणाऱ्या नोटिसांच्या प्रश्नावर माजी आमदार वैभव नाईक हे चुकीची माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करत आहेत. मुळात २०१६ ते २०२४ या त्यांच्याच कार्यकाळात ३५२ मच्छिमारांना नोटिसा आल्या होत्या, मग तेव्हा त्यांनी हा प्रश्न का…
