नाविन्यपूर्ण संकल्पनेतून अधिकाऱ्यांनी कामकाज करावे
लोकाभिमुख प्रशासन, जनऔषधी केंद्र, पर्यटन वाढ, रोजगार निर्मिती, कुपोषणमुक्ती वर लक्ष केंद्रित करा – पालकमंत्री रविंद्र चव्हाण ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०५-: नेहमीच्या कामकाजाशिवाय नव्या संकल्पना राबवत अधिकाऱ्यांनी कामकाज करावे. जिल्ह्यात रोजगार निर्मिती केल्यास तरुणांचे स्थलांतर थांबवण्यास मदत होईल. जिल्हा रुग्णालयात जनऔषधी केंद्र सुरु करुन जेनरिक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करावा. बालकांच्या कुपोषण मुक्तीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा…
