मुसळधार पावसामुळे बळीराजास ‘थोडी खुशी थोडा गम’
नाचणी, भुईमूग पिकांना उपयुक्त पाऊस ⚡बांदा ता.११-: गेल्या तीन चार दिवसांपासून बांदा दशक्रोशीत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला. पाणथळी जमिनीत असलेले पीक धोक्यात आले तर भरडी जमिनीवर असलेले पीक बहरले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बळीराजावर ‘थोडी खुशी थोडा गम’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.गणेशोत्सवाच्या पहिल्या पाच दिवसांत पावसाने विश्रांती घेतली. मडुरा…
