मतभेद बाजूला करून वैश्य बांधवांनी एकत्र येण्याची गरज
वैश्य समाज मेळाव्यात संदेश पारकर यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.१२-:* समाजात काम करत असताना वैश्य समाजाने नेहमीच पुढाकार घेऊन सामाजिक भान राखले आहे. वृत्ती, कर्तृत्व, दातृत्व म्हणजेच वैश्य समाज. आज समाज संघटित आहे. काही ठिकाणी वैचारिक मतभेदही असतील. परंतु हे मतभेद येणाऱ्या काळात बाजूला सारून समाजासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. असे प्रतिपादन संदेश पारकर यांनी…
