इन्सुली परबवाडी येथील ५०० काजू कलमे आगीत जाळली
पाईप लाईन सुद्धा आगीचे बनली भक्ष्य;१० लाखांचे नुकसान बांदा ता.१४-:इन्सुली परबवाडी येथे काजु बागायतीला बुधवारी अज्ञाताकडुन लावण्यात आलेल्या आगीत सुमारे पाचशेहुन अधिक काजू कलमे व पाईपलाईन जळून खाक झाली. ऐन काजू हंगाम सुरू असताना काजू बागायतीला लागलेल्या आगीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या आगीत सात ते आठ शेतकऱ्यांचे सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले. आग…
