Headlines

Global Maharashtra Breaking News

श्री राम मोरेश्वर गोगटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर जामसंडे प्रशालेमध्येही योगदिन उत्साहात साजरा

⚡देवगड ता.२१-: आज संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा होत आहे . या निमित्ताने श्री राम मोरेश्वर गोगटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर जामसंडे या प्रशालेमध्येही आजचा आंतरराष्ट्रीय योगदिन अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त दिनेश खाडिलकर हे योग शिक्षक म्हणून लाभले .योगशिक्षक श्री दिनेश खाडीलकर यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व आपल्या जीवनामध्ये काय आहे…

Read More

सावंतवाडीत हर घर मोदी अभियानाचा शुभारंभ

सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त त्यांचे विचार तसेच त्यांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘हर घर मोदी’ या अभियानाचा शुभारंभ सावंतवाडीत करण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तेली म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नऊ वर्षे पूर्ण झाल्यान मोदी @ 9 हा उपक्रम देशभरात…

Read More

जागतिक योग दिनानिमित्त सावंतवाडीत बालकानी घेतले योगाचे धडे

शहरातील माठेवाडा येथील जिल्हा परिषद शाळा नंबर दोन मधील अंगणवाडी क्रमांक 66 च्या चिमुकल्यानी योगाची प्रात्यक्षिक करून योगा दिन साजरा केला योगाचे महत्व अगदी अनादी काळापासून असून प्रत्येकाला सुदृढ आरोग्यासाठी योगा करणे आवश्यक आहे अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी योग महत्त्वाचा आहे योगाचे महत्त्व आता जगानेही मान्य केले आहे त्यामुळे बालपणापासूनच मुलांनी योगाचे धडे सुरू ठेवावेत…

Read More

जीवनात योग आणि प्राणायाम याला खूप महत्त्व

⚡बांदा ता.२१-: जीवनात योग आणि प्राणायाम याला खूप महत्त्व आहे. दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगासनांमुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य देखील चांगले राखण्यासाठी मदत होते. निरोगी आणि शांत मनाची गुरुकिल्ली म्हणजे योग होय. योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. ज्यामध्ये शरीराची लवचिकता, सामर्थ्य, संतुलन आणि रक्तवाहिन्यांसंबंधी…

Read More

बांद्यात शासनाची आपत्कालीन यंत्रणा २४ तास कार्यरत ठेवा…

मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन तहसीलदारांना निवेदन बांदा/प्रतिनिधीबांदा शहरात दरवर्षी पावसाळ्यात तेरेखोल नदीला पुर येवून बाजारपेठ पाण्याखाली जाऊन व्यापा-याचे व नागरीकांचे नुकसान होते. अशा परीस्थितीतीवर मात करण्यासाठी शासनाची आपत्कालीन यंत्रणा २४ तास कार्यरत ठेवावी असे निवेदन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेलफेअर असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातून सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना देण्यात आले.बांदा शहरात बांदा ग्रामपंचायतच्या वतीने आपत्कालीन समीती प्रशासनाने…

Read More

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचा गोवा स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन कॉन्सिलकडून सन्मान…

⚡बांदा ता.२१-: सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ही संस्था रक्तदान चळवळीत एक अग्रेसर संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून अनेक रुग्णांना रक्त उपलब्ध होण्यासाठी मदत केली जाते. तसेच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्ण गोवा राज्यातील गोमेकॉ रुग्णालयात उपचारासाठी जात असतात, यावेळी पुष्कळदा रक्ताची आवश्यकता भासते, त्यामुळे गोमेकॉतील वाढती रक्ताची गरज ओळखून सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेच्या व…

Read More

जिल्ह्याचा प्रश्न सोडवू न शकणारे राज्यातील शिक्षणाचे प्रश्न कसे सोडविणार..

परशुराम उपरकर; मंत्री पदावरून केसरकर हटत नाहीत तोपर्यंत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चा प्रश्न सुटणार नाही… ⚡सावंतवाडी ता.२१-: दीपक केसरकर शिक्षणमंत्री होऊन जिल्ह्याला संभाळू शकत नाहीत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलेले विकासाचा शब्द ते पूरे करू शकत नाहीत. ते महाराष्ट्र ह शिक्षण विभागाचा विकास शिक्षणमंत्री म्हणून काय सोडवणार ? असा प्रश्न मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज…

Read More

कष्टकरी महिलांच्या प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष कटिबद्ध…

अर्चना घारे परब ; वेंगुर्ला येथे छत्र्या वाटप कार्यक्रम वेंगुर्ले ता.२१-: राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून कष्टकरी महिलांच्या प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष जागरूकता दाखवून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईवर नियंत्रण येण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार हेच मार्ग काढू शकतात. त्यासाठी राष्ट्रवादी पक्ष मजबुत करा. असे प्रतिपादन कोकण विभागीय महिला अध्यक्षा तथा…

Read More

देवबाग येथील विठ्ठल मंदिरात २६ पासून हरिनाम सप्ताह

⚡मालवण ता.२१-: देवबाग येथील विठ्ठल मंदिर येथे दि. २६ जून ३ जुलै या कालावधीत हरिनाम सप्ताह साजरा केला जाणार आहे. या दरम्यान दि. २९ रोजी देवशयनी आषाढी एकादशी उत्सव साजरा होणार आहे. आषाढी एकादशीला सकाळी मंदिरात अभिषेक, नित्य पूजा झाल्यानंतर सकाळी ७.पासून देवदर्शनाला सुरुवात होईल. फक्त आषाढी एकादशी दिवशीच मंदिराच्या गर्भगृहात जाऊन विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेता…

Read More

कामे आपल्या सरकारनेच केल्याचे सांगणारे भाजपचे पदाधिकारी तौक्ते वादळावेळी कुठे होते… ?

हरी खोबरेकर;देवबाग ग्रामस्थांनी आंदोलन केल्यावर आता भाजपला देवबागचा पुळका येत आहे. मालवण ता.२१-: तौक्ते चक्रीवादळात किनारपट्टीवर वीज वितरणची मोठी हानी झाल्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने भूमिगत वीज वहिनी साठी पहिले पाऊल टाकत आराखडा बनवून निधी मंजूर केला होता. त्याची निविदा प्रक्रिया सुरु आहे. आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून त्यावेळी राज्य…

Read More
You cannot copy content of this page