राणेंकडून भावनिक साद घालून जनतेला फसवण्याचा प्रयत्न होणार…
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे टीकास्त्र.. ⚡कणकवली ता.२०-: शेवटचे इलेक्शन म्हणत आता भावनिक साद घालून जनतेला फसवण्याचा प्रयत्न नारायण राणे आणि राणे कुटुंबाकडून प्रचारादरम्यान होईल. मागील 34 वर्षांत राणेंनी सिंधुदुर्गात दहशतीचे राजकारण केले. राजकीय विरोधकांच्या निर्घृण हत्या करून त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न नारायण राणे यांनी केल्याची टीका कै. श्रीधर नाईक यांचे चिरंजीव चयुवासेना जिल्हाप्रमुख…
