कोकणाचा विकास नारायण राणेच करु शकतात…
दिपक केसरकर ; एक विहीर बांधून मत मागता येत नाही, राऊतांना टोला.. ⚡सावंवाडी ता.२५-: कोकणाचा विकास नारायण राणेच करू शकतात. त्यामुळे राणेंच्या पाठशी उभे राहून त्यांना प्रचंड मतानी निवडून आणून त्यांना केंद्रात पाठवूया असे प्रतिपादन मंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे केले. दरम्यान विनायक राऊत १० वर्ष खासदार होते. त्यांनी सिंदुधर्गसाठी काय केले ? फक्त…
