निरोगी आयुष्याच्या घोषणा अन् शहरात दुर्गंधीचे साम्राज्य..
कणकवली नगरपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा सवाल.. कणकवली : नगरपंचायतीकडून निरोगी आयुष्याच्या घोषणा केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात शहरात दुर्गंधी, अस्वच्छता आणि खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे शहरातील रोगराईला नेमके जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नगरपंचायतीसमोरील शिवाजीनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगतची गटारे ठिकठिकाणी उघडी पडलेली आहेत. काही…
