Global Maharashtra Breaking News

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर बांदा भाजप कडून जल्लोष…

⚡बांदा ता.०९-: नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर बांदा शहरात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून तसेच पेढे वाटून आनंद साजरा केला. केंद्रात भाजप महायुतीचे सरकार स्थापन झाले असून नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. बांदा येथील चौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून ‘नरेंद्र मोदी आगे बढो’च्या घोषणा दिल्यात.यावेळी सरपंच प्रियांका नाईक,…

Read More

निगुडे जुनी देऊळवाडी येथील झाड पडल्याने मोठे नुकसान…

⚡बांदा ता.०९-: निगुडे जुनी देऊळवाडी येथील अंकुश निगुडकर यांच्या घरावर आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास जांभळाचे झाड पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घराच्या बाजूला असणाऱ्या नारळाच्या झाडामुळे जांभळाचे झाड पूर्णता घरावर पडले नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घरामध्ये अंकुश निगुडकर व त्यांचे कुटुंबीय लहान मुलांसह राहतात. पहाटेच्या सुमारास झाड…

Read More

विद्यार्थी हे देशाचे भविष्य…

विशाल परब:गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा.. ⚡सावंतवाडी ता.०९-: यशवंतराव भोसले सभागृह, म्हादव भाटले येथे सकल मराठा समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास माजी खासदार तथा भाजपा प्रदेश चिटणीस निलेशजी राणे आणि भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. सुवर्ण…

Read More

जेसीबीची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या युवकाचे निधन…

⚡सावंतवाडी ता.०९-: उपजिल्हा रुग्णालया शेजारी काम करतानाजेसीबीची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या मनिष महादेव देसाई (वय १९, रा. खासकीलवाडा- कोठावळे पाणंद) या युवकाचा गोवा-बांबुळी येथे उपचारादरम्यान आज दुपारी २ वाजता मृत्यू झाला. सोमवारी त्याच्या पार्थिवावर सावंतवाडी उपरलकर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उपजिल्हा रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू असताना त्याठिकाणी जेसीबी काम करत होता. योग्य…

Read More

वैश्य समाजातर्फे 16 जून रोजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव…

⚡कणकवली ता.०९- : वैश्य समाजातील दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा समाजातर्फे रविवार 16 जून रोजी दुपारी 3.30 वाजता येथील प. पू. भालचंद्र महाराज संस्थानात गुणगौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमाला पालक व समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वैश्य समाज संघटनेचे अध्यक्ष महेंद्रकुमार मुरकर, सचिव गुरुनाथ पावसकर यांनी केले आहे. दहावी परीक्षेत 80…

Read More

राणेंच्या विजयानंतर निलेश राणे प्रथमच सावंतवाडीत…

संजू परब यांच्याकडून स्वागत; राणेंनी मानले सावंतवाडीकरांचे आभार.. ⚡सावंतवाडी ता.०९-: नारायण राणेंच्या विजयानंतर निलेश राणे प्रथमच आज सावंतवाडी तालुका दौऱ्यावर आले असताना त्यांनी संजू परब यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी श्री परब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दरम्यान राणेंच्या विजयात सावंतवाडीकरांनी देखील भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल श्री राणी यांनी तमाम सावंतवाडीकरांचे आभार मानले. यावेळी त्यांच्यासोबत…

Read More

सावंतवाडी भाजपच्या वतीने परिमल नाईकांचा वाढदिवस साजरा…

⚡सावंतवाडी ता.०९-: येथील भाजपच्या वतीने अँड. माजी नगरसेवक परिमल नाईक यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब व जिल्हा चिटणीस महेश सारंग यांच्यासह भाजपची इतर पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उदय नाईक, गुरु मठकर, विनोद सावंत, परीक्षित मांजरेकर, संजू शिरोडकर, निशू तोरस्कर, सत्यवान बांदेकर ,सचिन साटलकर,…

Read More

वनविभागातर्फे पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम…

⚡वेंगुर्ला ता.०९-: वनविभाग-सावंतवाडी, वनपरिक्षेत्र-कुडाळ व वनपरिमंडळ-मठ यांच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. रेडी येथील रेडी आयर्न ओव्हर माईन ऑफ गोगटे मिनरल्स कंपनी येथे आंबा, जाम, डाळिब, काजू प्रजातिची एकूण ५० रोपांची लागवड करण्यात आली.

Read More

भर पावसामध्ये शेतकरी बांधवांचा राष्ट्रवादीत प्रवेश…

⚡वेंगुर्ला ता.०९-: आठ वर्षे सतत प्रस्ताव, पाठपुरावा करून सुद्धा शासन दखल घेत नसल्याने आसोली सक्राळवाडी येथील शेतकरी बांधव व भगिनी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोणीही दखल घेत नसल्याने आंदोलनाचा इशारा शेतकरी बांधवांनी दिला आहे. या अनुषंगाने शेतकऱ्यांचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार यांच्यावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीमध्ये कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चना…

Read More

स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण महत्वाचे…

दत्तात्रय मारकड यांचे प्रतिपादन ः तोंडवली येथे स्वसंरक्षण व संस्कार वर्गाचा शुभारंभ.. ⚡कणकवली ता.०९-: मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी आणि आधुनिक युगात आत्मसंरक्षण करण्यासाठी ज्युदो-कराटे व तायक्वांदो सारखी एखादी तरी कला आत्मसात करणे गरजेचे आहे. निरोगी आरोग्यसाठी, स्वयंशिस्तीसाठी आणि आत्मविश्वास जागृत करण्यासाठी प्रत्येकाने मार्शल आर्टची कला आत्मसात करायलाच हवी, असे मत सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो व कराटे असोसिएशनचे…

Read More
You cannot copy content of this page