पाडलोस येथे पट्टी बांधून अपघात टळणार का…?
महेश कुबल : कायमस्वरूपी ठोस उपाययोजण्याकडे दुर्लक्ष.. बांदा : प्रतिनिधीपाडलोस मडुरा मार्गावरील केणीवाडा येथे आठ दिवसांपूर्वी मालवाहू टेम्पोचा मोठा अपघात सुदैवाने टळला. दोन गाड्यांना बाजू देताना रस्ता सुमारे तीन ते चार फूट खोल खचला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ लाकडाच्या साहाय्याने पट्टी बांधण्याचे काम केले. तत्काळ स्वरूपात या ठिकाणी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता होती मात्र…
