गुणवंत विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत कला-कौशल्य आत्मसात करावे…
जिल्हाप्रमुख संजू परब: आमदार दीपक केसरकर मित्र मंडळाच्या वतीने दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.३०-: आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक विद्यार्थ्याने केवळ शिक्षणावरच अवलंबून न राहता, त्यासोबत इतर क्षेत्रातील कला व कौशल्य आत्मसात केले पाहिजे. परीक्षेत भरपूर टक्केवारी मिळवली म्हणजे आयुष्याचे कल्याण झाले असे होत नाही, त्यामुळे पालकांनी मुलांची आवड ओळखून त्यांना त्यांचे…
