दोषींवर कठोरात कठोर कारवाई करा…
काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांची मागणी:घटना दुर्दैवी असल्याची व्यक्त केली भावना.. ओरोस ता २६मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण ही फार दुर्दैवी आणि क्लेशदायक अशी घटना आहे. त्यामुळे यात दोषी व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.इर्शाद शेख यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकामध्ये…
