प्रेमचंद यांनी भारतीय साहित्याची दिशा बदलण्याचे कार्य केले…
प्रा. हंबीरराव चौगले: ज्येष्ठ साहित्यिक प्रेमचंद यांची जयंती साजरी.. मालवण (प्रतिनिधी) हिंदी भाषा साहित्यातील प्रेमचंद यांच्या साहित्याचे वैश्विक महत्व आहे. प्रेमचंद यांनी वास्तववादी साहित्य लिखाण करून दीन, दलित, दुबळे, मजूर, कामगार, शेतकरी यांना आपल्या साहित्यातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, प्रेमचंद यांनी भारतीय साहित्याची दिशा बदलण्याचे कार्य केले, असे प्रतिपादन स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे…
