आंबोलीत कुत्र्यांच्या तावडीतून हरणाच्या पिल्लांची सुटका
आंबोली,ता.२८: येथिल कामतवाडी येथे हिरण्यकेशी नदी पात्रात भटक्या कुत्र्यांनी हरणाच्या पिल्लाला पकडून घेरले.यानंतर तेथील ग्रामस्थ प्रवीण राऊत यांनी वनविभाग बचाव पथकाला कळवल्यानंतर पथकाने कुत्र्यांच्या तावडीतून हरणाला वाचवून मलई पठार येथे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.आठवड्या भरातील ही चौथी घटना आहे. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव् वाढत आहे.बाहेरून या ठिकाणी कुत्रे आणून सोडण्याचे देखील प्रकार आहेत.जंगलात हिंस्र प्राणी, बिबट्या…
