⚡कणकवली ता.२८-: सातारा येथील साने गुरुजी संस्कार व संशोधन केंद्र यांच्या वतीने ३ जानेवारी रोजी आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला आहे. या स्पर्धेमध्ये कणकवली येथील श्रेयश अक्षया अरविंद शिंदे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत श्रेयश शिंदे प्रथम…
