आजच्या तरूणाईने वैचारिकदृष्टया सक्षम होणे ही आजच्या काळाची गरज…
डॉ. गोविंद काजरेकर:”राष्ट्रीय सेवा योजना दिना”चा कार्यक्रम संपन्न.. ⚡बांदा ता.२९-: “आजची तरुणाई ही देशाच्या भवितव्यासाठी सजग, तत्पर आणि संवेदनशील असायला हवी. त्यासाठी आजच्या तरूणाईने वैचारिकदृष्टया सक्षम होणे ही आजच्या काळाची गरज आहे, आजची तरूणाई देशाच्या भवितव्याचा विचार करणारी अशी आहे आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय सेवा योजनेतून समाजाभिमुख विद्यार्थी घडू शकतात व त्याचे सामर्थ्य आजच्या शिक्षण…
