महावितरणने कोणाच्याही घरातील, दुकानातील वीज जोडणी कापल्यास महावितरणची तार कापू
मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांचा इशारा *ð«मालवण दि.२३-:* कोरोना पार्श्वभूमीवर लाॕकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात वीज वितरण कंपनीने ग्राहकांना मीटर रीडींगद्वारे वीजबील न पाठवता सरासरीनुसार बिल पाठवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता लाॕकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर ग्राहकांना मोठ्या रकमेची वीजबीले येत असल्याच्या तक्रारी अनेकांकडून होत आहेत. लोकांचे धंदे अडचणीत आलेत तर काहींच्या नोकऱ्या गेल्या.असे असताना कोणाच्याही घरातील…
