जिल्हा बॅंकेला अ दर्जा मिळाला आहे तो जिल्हालाच नव्हे तर राज्याला भूषणावह
*जिल्हा बॅक चेअरमन सतीश सावंत यांनी केले स्पष्ट *ð«सिंधुदुर्गनगरी,दि.०२* जिल्हा बँकेने बेकायदेशीर नोकरभरती केली नाही असे स्पष्टीकरण करत जिल्हा बॅंकेला पुन्हा अ दर्जा मिळाला आहे तो जिल्हालाच नव्हे राज्याला भूषणावह आहे, असे जिल्हा बॅकेचे चेअरमन सतिश सावंत यांची पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्याचबरोबरआतापर्यत 16/17 मधील कर्ज दिले होते ,यातील 300 जणांवर 101 ची कारवाही केली…
