जिल्हात आज ५४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पाॅजिटीव्ह…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०१-;* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ६ हजार ५०९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. याबाबतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read More

‘त्या’ मासेमारी ट्रॉलर अपील जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले..

पाच महिन्यापूर्वी आचरा समुद्रात अनधिकृत मासेमारी करताना केली होती कारवाई;मालवण तहसीलदार आदेशाविरोधात केले होते अपील मालवण दि प्रतिनिधी पाच महिन्यापूर्वी आचऱ्याच्या वीस वाव खोल समुद्रात बेकायदेशीर रित्या एलईडी पर्ससीननेटची मासेमारी करताना मत्स्यव्यवसाय विभागाने पकडलेला अल-हसीब टॉलर मासेमारीच्या साहित्यासह जप्त करून या टॉलरचा मासेमारी परवाना आणि नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याचे तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे संबंधित…

Read More

आता मालवण न प ची सुद्धा थकित करदात्यांविरोधात कडक कारवाई

एकाची मालमत्ता केली सील; काहिंना काढल्या जप्तीच्या नोटीसा मालवण दि प्रतिनिधी मालवण नगरपालिकेच्या कर विभागाने धडक कारवाई करीत थकित मालमत्त कर न भरणाऱ्या शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाची मालमत्ता सील केली आहे. तसेच थकित पाणीपट्टी असलेल्या शहरातील पाच नळ कनेक्शन बंद केली आहे. नगरपालिकेकडून मालमत्ता कराची वसुली सुरू असून जप्तीच्या नोटिसा काढण्यात आल्या. तरी अद्यापर्यंत ज्या…

Read More

उधानाचा चिंदरसह तीन गावाना बसला जोरदार फटका…

भात शेती बरोबर कडधान्याचे नुकसान;खारे पाणी शेतीत घुसल्याने झाला दुष्परिणाम मालवण दि प्रतिनिधी गेले चार दिवस कालावल खाडीला आलेल्या उधानाचा फटका चिंदर, लब्देवाडी, साठमवाडी, पालकरवाडी, त्रिंबक, बांदिवडे, गावडेवाडी या भागांना बसल्याने या भागात होणाऱ्या भात शेती बरोबरच चवळी, कुळीद, मूग ही कडधान्ये तसेच भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे खाडीच्या उधाणाचे खारे पाणी खाडी…

Read More

पाडलोस, मडुऱ्यातील मोरीपुल धोकादायक…

*💫बांदा दि.०१-:* बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस कृषी विद्यापीठ व मडुरा आयना जवळ असलेल्या मोरीपुलाचा संरक्षक कठडा तुटून अनेक महिन्यांचा कालावधी उलटला. परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींचे सोयीस्कर दुर्लक्ष झाल्याने प्रवासी, वाहनचालक तसेच नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. अशा धोकादायक मोरी पुलांवर अपघात झाल्यास जबाबदार कोण राहणार असा सवालही मडुरा पंचक्रोशीतून होत आहे. आमदार, खासदारांसह जिल्ह्या…

Read More

यशवंतगड किल्ल्यावर शिवजयंती साजरी…

शिवप्रेमी, दुर्गवीर प्रतिष्ठान आणि शिवप्रतिष्ठानचा पुढाकार *💫वेंगुर्ले दि.०१-:* किल्ले यशवंतगड रेडी येथे काल शिवप्रेमी यशवंत गड, दुर्गवीर प्रतिष्ठान आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती ( तिथी नुसार) साजरी करण्यात आली आहे. हिंदू धर्मात तिथीला अनन्यसाधारण महत्व असून, हिंदूचे आदरस्थान असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा जन्म फाल्गुन कृष्ण तृतीया या…

Read More

धावती दुचाकी आग लागून खाक…

वरवडे नदी पुलावरिल घटना;चालक सुनील चव्हाण यानी प्रसंगावधान बचावले *💫कणकवली दि.०१-:* धावत्या प्लेजर मोपेड ला शॉर्टसर्किट ने आग लागून प्लेजर गाडी जळून खाक झाली.गोठणे वड येथील सुनील चव्हाण आपल्या ताब्यातील प्लेजर मोपेड घेऊन कणकवली च्या दिशेने येत होते. सेंट उर्सुला हायस्कुलनजीक वरवडे नदिपूलावर अचानक प्लेजर मधून धूर येऊ लागला.चव्हाण यांनी प्लेजर थांबवून बघेपर्यंत प्लेजर ने…

Read More

झरेबांबर विमानतळ येथे कारचा अपघात…

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही *💫दोडामार्ग दि.०१सुमित दळवी-:* गोवा येथून कोल्हापूर येथे जात असताना झरेबांबर विमानतळ येथे संट्रो कार चा अपघात झाला असून, या अपघातात कार मधील तिन्ही प्रवासी सुदैवाने बचावले आहेत.

Read More

पाडलोसमध्ये ‘मायबा’तर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन…

*💫बांदा दि.०१-:* बेसुमार खतांच्या वापरामुळे जमीन दिवसेंदिवस नापीक बनत चालली आहे अधिक उत्पन्नाच्या आशेने शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतो याचा विपरीत परिणाम म्हणजे मनुष्याच्या आरोग्यावर होत आहे त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताद्वारे शेती करून स्वतःचे आरोग्य निरोगी ठेवावे असे प्रतिपादन मायबा कंपनीचे संचालक स्वप्निल तेजम यांनी केले. पाडलोस ग्रामपंचायत व केणीवाडा येथे…

Read More

आपल्या पक्षाशी सत्ता गोव्यातील हॉटेलात विकणाऱ्यांनी पक्ष निष्ठा सांगू नये…

पक्षातील महत्व कमी होईल म्हणून म्हापसेकर सैरभर,शैलेश दळवी यांची टिका *💫दोडामार्ग दि.०१-:* आपल्या आर्थिक फायद्यासाठी आपल्या पक्षाची निवडून आलेली नगरपंचायती वरील सत्ता गोव्यातील हाॅटेलमध्ये विकणाऱ्यांनी पक्ष निष्ठेच्या गोष्टी सांगू नये. अशी जोरदार टीका करत , अनिषा दळवींना सभापतिपद मिळाल्याने माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर सैरभैर झाले असून, पक्षात आपले महत्व कमी होईल याची भीती…

Read More
You cannot copy content of this page