शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष…
रुपेश राऊळ यांची टीका:शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता नसलेल्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला पुन्हा निवडून देऊ नका.. ⚡सावंतवाडी, ता.२४-: कोकणचा बळी म्हणजे शेतकरी आणि बागायतदार. हवामान बदल, अतिवृष्टी आणि वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. मात्र, या भागातील लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची टीका शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केली. राऊळ म्हणाले, “गेल्या काही महिन्यांपासून…
