जिल्ह्यात आज १९७ कोरोना रुग्ण…

सक्रीय रुग्ण संख्या झाली १,१७३ २७ रुग्णाची कोरोनावर मात *💫सिंधुदुर्गनगरी दि.११-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 809 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1,173 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 197 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर २७ रुग्णानी कोरोनावर मात केली असल्याची माहितीही प्रभारी…

Read More

संजय गांधी निराधारमधील रद्द केलेली आयटी पदे पुन्हा भरावीत…

माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी *💫सावंतवाडी दि.११-:* संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सहाय्य योजनांच्या अंमलबजावणी करता प्रत्येक तहसील कार्यालयात नियुक्त करण्यात आलेल्या आयटी असिस्टंट यांची रद्द करण्यात आलेली पदे पुन्हा एकदा भरण्यात यावी अशी मागणी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

Read More

नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त हिवाळे प्रा आ केंद्रात फळ वाटप…

.जी प सभापती महेंद्र चव्हाण यानी केले वाटप *💫मालवण दि.११-:* महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री भाजप नेते खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आडवली मालडी मतदार संघाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र हिवाळे येथे रुग्णांना जि प चे वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या हस्ते फळ वाटप व व्हिटामीन सी व मास्क वाटप करण्यात आले यावेळी यावेळी मालवणचे…

Read More

विद्यार्थ्यांना ग्रेस गुण द्या..

क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी केली शिक्षण मंत्र्यांकडे मागणी *💫मालवण दि.११-:* कोरोनामुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुण मिळाल्यास त्यांना न्याय मिळेल, अशी मागणी क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. अनेक संघटना आणि पालक, खेळाडू, शिक्षक, प्रशिक्षक यांच्या क्रीडा गुण सवलत नियमावलीची…

Read More

JEE/ NEET/ NATA/ NDA/ MH-CET/ IISER

🎉 *खुशखबर!🎉 खुशखबर!! खुशखबर!!!* 🎉 📚 *JEE/ NEET/ NATA/ NDA/ MH-CET/ IISER* 📖 *सावंतवाडी शहरात शुभारंभ अकेडेमि, कुडाळ –ओरोस मार्फत राजस्थान पेटर्ण वर आधारित* 📚JEE/ NEET/ NATA/ NDA/ MH-CET/ IISER इत्यादी अभासक्रम सुरु केला आहे. 📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚 ओरोस व कुडाळ येथील १३ वर्षाच्या यशस्वी वाटचालीनंतर आपल्या शहरात राजस्थान, वाराणसी व दिल्ली येथील अनुभवी व हुशार प्राध्यापका…

Read More

विकेंड लॉकडाऊन ला देवगडात प्रतिसाद…

अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद *💫देवगड दि.१०-:* विकेंड लॉकडाऊनला देवगड तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळाला.देवगड जामसंडे शहर व तालुक्यात सर्व ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद असल्याने तालुक्यातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. शनिवार, रविवार दोन दिवस विर्केड लॉकडाऊन शासनाने जाहीर केल्यानंतर शनिवारी पहिल्या दिवशी बाजारपेठा बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट होता.अपवाद वगळता बहुतांशी नागरिकांनी घराबाहेर न…

Read More

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बांदा बाजारपेठेत कडकडीत बंद ..

*💫बांदा दि.१०-:* विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बांदा शहरात कडकडीत अंमलबजावणी करण्यात आली. दवाखाने, मेडिकल स्टोअर्स, किराणा मालाची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. बाजारपेठ बंद असल्याने शहरात सर्वत्र शुकशुकाट होता. शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Read More

चाफेखोल गावात बिबट्याची दहशत…

एक वर्षाच्या पाडसाचा पाडला फडशा *💫मालवण दि१०-:* गेले काही दिवस आपल्या मुक्त संचाराने चाफेखोल गावात दहशत माजविणाऱ्या बिबट्याने भर वस्तीत घुसून चाफेखोल येथील सदानंद घाडीगावकर यांच्या मालकीच्या एका वर्षांच्या पाडसाचा फडशा पाडला काल शुक्रवारी रात्री बिबट्याने हल्ला करत दोन वर्षांच्या पाडसाला ठार केल्याची घटना घडली आहे. गेले काही दिवस चाफेखोल गाव परिसरात एका बिबट्याने धुमाकूळ…

Read More

जिल्ह्यात येण्यासाठी आरटीपीसीआर गरजेचे नाही…

दाखल झाल्यावर शासकीय संस्थेत चाचणी करावी;सीएस डॉ पाटील यांची माहिती *💫सिंधुदुर्गनगरी दि.१०-:* सिंधूदुर्ग जिल्ह्यातील कोरोना बाधितांची सरासरी सप्टेंबर, ऑक्टोबर २०२० या दोन महिन्या पेक्षा जास्त आहे. अर्थात त्यावेळी दिवसाला ६०० कोरोना चाचणी करण्यात येत होत्या. आता दिवसाला बाराशे चाचणी करण्यात येत आहेत. तसेच जिल्ह्यात दाखल होणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर सक्तीची करण्यात आलेली नाही. परंतु आरटीपीसीआर करून…

Read More

‘युगानुयुगे तुच’ या दीर्घ कवितेचे सह्याद्री वाहिणीवर नाट्यांतर…

आंबेडकर जयंती दिनी होणार प्रसारण;अजय कांडर यानी लिहिलिय दीर्घ कविता *💫कणकवली दि.१०-:* घटनातज्ञ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर कवी अजय कांडर यांनी ‘युगानुयुगे तूच’ ही दीर्घ कविता लिहिली आणि ती बहुचर्चितही झाली. या कवितेचे नाट्यरूप रंगमंचावर आले असून आता हे नाटक मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने स्वीकारले आहे. त्याचा पहिला प्रयोग बाबासाहेबांच्या जयंतीदिनी 14 एप्रिल रोजी…

Read More
You cannot copy content of this page