*बाळासाहेब ठाकरे यांचे नाव खासगी विमानतळ प्रकल्प असलेल्या चिपी विमानतळाला देऊ नये

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची मागणी* *💫कणकवली-दि.२२-:* शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट असे नाव अख्या जगावर कोरले आहे. त्यांचे नाव एका खासगी विमानतळ असलेल्या चिपी विमानतळाला देऊ नये. असे मत व्यक्त करत; मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला त्यांचे नाव द्यावे ,अशी मागणी मनसेची आहे. मी आजही बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आहे.आता हे उपरे…

Read More

मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट सिंधुदुर्ग मीडिया प्रभारी पदी अपर्णा कोठावळे यांची नियुक्ती

*💫सावंतवाडी दि.२२-:* सावंतवाडी तालुक्यातील राजकीय तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. अपर्णा प्रशांत कोठावळे यांची मानवाधिकार न्याय ट्रस्ट, नवी दिल्लीच्या सिंधुदुर्ग मीडिया प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती ट्रस्टचे अध्यक्ष अँड किशन गोयल यांनी कोल्हापूर येथील आयोजित कार्यक्रमाच्या भेटी दरम्यान जाहीर केली आहे.याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.

Read More

प्राथमिक शिक्षणाधिकारी शिक्षण प्रेमींची करत आहेत दिशाभूल…

*💫सिंधूदुर्गनगरी दि.२२-:* शासनाच्या स्पष्ट निर्देश नसताना शासन परिपत्रकाचा चुकीचा संदर्भ देत प्राथमिक शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण प्रेमींची दिशाभूल करत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून वारंवार केल्या जाणार्‍या शिक्षकांच्या मानसिक खच्चीकरणा विरोधात जिल्हयातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्यावतीने 24 डिसेंबर रोजीचे लक्षवेधी आंदोलन अभूतपूर्व करण्याच्या निर्णयावर संघटना ठाम असून केवळ स्वतःचा अहंकार जपण्यासाठी आणि राज्यातील इतर जिल्हयांपेक्षा आपण…

Read More

आठवडा बाजाराची नगराध्यक्ष संजू परब यांच्या कडून पाहणी….

तळ्याच्या काठावर भरवण्यात आला आहे आठवडा बाजार; नागरिकांनी व्यक्त केले समाधान* *💫सावंतवाडी दि.२२-:* शहरात आठवडा बाजार नगराध्यक्ष संजू परब यांच्या सूचनेनुसार तळ्याच्या काठावर भरला असून, या आठवडा बाजाराची नगराध्यक्ष संजू परब यांनी भेट घेत पाहणी केली आहे. यावेळी आठवडा बाजार तळ्याच्या काठावर भरल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Read More

उभाबाजार परिसरात पाणी चोरी करताना आढळल्यास होणार कठोर कारवाई…

नगराध्यक्ष संजू परब यांचा इशारा; त्या भागातील नागरिकांशी केली चर्चा* *💫सावंतवाडी दि.२१-:* उभाबाजार परिसरात काल पाणी न आल्याने आज उभा बाजार परिसरातील नागरिकांनी नगराध्यक्ष संजू परब यांची भेट घेत याबाबत चर्चा केली.यावेळी शहरात एक वेळ पाणी पुरवठा होत असताना सुरळीत पाणी पुरवठा होत होता. असे मत उभाबाजार परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्या भागात…

Read More

*शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली बांधकाम अभियांतची भेट…

*शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली बांधकाम अभियांतची भेट… *💫सावंतवाडी दि.२२-:* बांदा ते दोडामार्ग रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे लोक हैराण झाले होते. त्यांनी ही गोष्ट जयेंद्र परुळेकर यांच्या कानावर घातली. त्यामुळे परुळेकर यांनी रस्त्याच्या झालेल्या या दुरावस्थेबाबत सेना पदाधिकाऱ्यांसमावेत सार्वजनिक बांधकाम विभागाची भेट घेत झालेल्या दुरावस्थेबाबत चर्चा केली. यावेळी येत्या मार्च पूर्वी हा रस्ता सुरळीत करून देऊ, असे आश्वासन…

Read More

उभाबाजार परिसरात आज सुरळीत पाणी पुरवठा न झाल्यास अंघोळ आंदोलन – समीर वंजारी

*💫सावंतवाडी दि.२२-:* सावंतवाडी उभाबाजार परिसरात काल दिवसभर पाणी पुरवठा न झाल्याने शहरातील पाणी वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी शहरात एकच वेळ पाणी सोडण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला नागरिकांनी विरोध केल्यानंतर तो निर्णय मागे घेण्यात आला आहे. परंतु काल पूर्ण दिवस उभाबाजार परिसरात पाणी पुरवठा न झाल्याने तेथील नागरिक संतप्त झाले असून,…

Read More

आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोघा संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

*💫सावंतवाडी दि.२१-:* तालुक्यातील डिंगणे कोतवाल संतोष राजाराम नाईक यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्या प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या दोघांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने दोन्ही संशयित आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील पहिल्या दोन संशयित आरोपींची नावे नितीन श्रीधर सावंत व चंद्रकांत गणपत सावंत अशी आहेत. तर या प्रकरणात आणखी एकाचा…

Read More

रेल्वेची धडक बसून वृद्धेचा जागीच मृत्यू

ओरोस ता २१ कुडाळ तालुक्यातील कसाल कार्लेवाडी येथील तारामती महादेव शेडूलकर (६८) यांना रेल्वेची धडक बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कणकवलीहून ओरोस च्या दिशेने येणाऱ्या रो रो रेल्वेची कसाल ब्रिज मेन दगड ३२५/६ , ३२५/७ येथे धडक बसून तारामती शेडुलकर यांचा मृत्यू झाला असल्याची तक्रार सिंधूदुर्गनगरी रेल्वे स्टेशन मास्तर श्री. जमोटे यांनी दिली. पुढील…

Read More

जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरील बेमुदत घंटानाद आंदोलन ४२ व्या दिवशीही सुरू

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२१-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अधिकारी बदलले की नवबौद्धांना न्याय देण्याच्या वेळीच नियम बदलतात का? याप्रकरणी दिनांक १० नोव्हेंबर पासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर बेमुदत घंटानाद आंदोलन सुरू केले, जिल्हा परिषद प्रशासन कुंभकर्ण निघाले म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दिनांक १५ डिसेंबरपासून आंदोलन सुरू आहे, आंदोलनाचा आजचा ४२ वा दिवस उजाडला. या आंदोलनाला मौजे सौंदाळे गावचे सुपुत्र,…

Read More
You cannot copy content of this page