आपल्या अनुभवाचा ऊपयोग कोकणच्या पर्यटनासाठी करून घ्यावा…
निला लाड यांचे आवाहन *ð«मालवण दि.०९-:* कोरोना सारख्या भीषण महामारीने देशभरातील सर्वच घटकांना आर्थिक फटका बसला असून यातून सावरण्यासाठी धोरणात्मक निर्णय तातडीने घेणे गरजेचे आहे.विशेषतः पर्यटन उद्योगाची मोठ्या प्रमाणात हानी झाली असून नोव्हेंबर २०२०ते फेब्रुवारी २०२१ या चार महिन्यांच्या कालावधी या क्षेत्रातील छोटे मोठे व्यवसायिक थोडी फार उभारी घेत असताना मार्चपासून कोरोना महामारीने देशभर हैदोस…
